"नेटकर्यांचे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: दिनांक २५ ते २७ डिसेंबर २०१० या काळात ठाणे येथे अखिल भारतीय मराठी... |
(काही फरक नाही)
|
२३:२८, २३ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
दिनांक २५ ते २७ डिसेंबर २०१० या काळात ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी झाले.. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरुण साहित्यिक यांनी हे संमेलन गाजवले.. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन झाले होते. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून ठाणे शहरात दिनांक १४ नोव्हेंबर रोजी एक नेटकर्यांचे साहित्य संमेलन झाले.. इंटरनेटवर लिहिणारे कवी, लेखक आणि नेटवरील साहित्याचे वाचक या संमेलनात सामील झाले होते.
पहा : साहित्य संमेलने