"गोविंद पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''गो.पु. देशपांडे''' (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म :रहिमतपूर, २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : पुणे, १६ ऑक्टोबर २०१३ )हे एक मराठी नाटककार, कवि आणि लेखक होते. <br />
'''गो.पु. देशपांडे''' (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : रहिमतपूर, २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : पुणे, १६ ऑक्टोबर २०१३ )हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते. <br />
नाशिक जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला आणि नंतर परदेशी गेले. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. ते दिल्ली विश्वविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले होते. ते चिनी भाषा-तज्ज्ञ होते, आणि भारत-चीन राजकीय संबंधाचे जाणकार होते.
सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी बडोद्यालाआणि नंतर दिल्लीला गेले. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. ते दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले होते. ते चिनी भाषा-तज्ज्ञ होते, आणि भारत-चीन राजकीय संबंधाचे जाणकार होते.


गो.पु. देशपांडे यांचे आजोबा आणि आई-वडील ही सर्व मंडळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली. वडील डॉक्टर होते आणि त्यांचा रहिमतपुरात दवाखाना होता. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण [[ज्योती सुभाष]]. [[ज्योती सुभाष]] आणि त्यांची कन्या [[अमृता सुभाष]] या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत. गो.पु. देशपांडे यांची कन्या प्रा.डॉ. अश्विनी देशपांडे या दिल्लीत अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
गो.पु. देशपांडे यांचे आजोबा आणि आई-वडील ही सर्व मंडळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली. वडील डॉक्टर होते आणि त्यांचा रहिमतपुरात दवाखाना होता. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण [[ज्योती सुभाष]]. [[ज्योती सुभाष]] आणि त्यांची कन्या [[अमृता सुभाष]] या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत. गो.पु. देशपांडे यांची कन्या प्रा.डॉ. अश्विनी देशपांडे या दिल्लीत अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ओळ १७: ओळ १७:
* मामकाः पाण्डवाश्चैव (नाटक)
* मामकाः पाण्डवाश्चैव (नाटक)
* रस्ते (नाटक)
* रस्ते (नाटक)
* रहिमतपुरकरांची निबंधमाला भाग १-नाटकी निबंध (लेखसंग्रह)
* रहिमतपुरकरांची निबंधमाला भाग १, २ -नाटकी निबंध (लेखसंग्रह)
* शेवटचा दिस (पुण्याच्या दैनिक सकाळमधली राजकीय लेखमाला)
* शेवटचा दिस (पुण्याच्या दैनिक सकाळमधली राजकीय लेखमाला)
* सत्यशोधक (हिंदी-मराठी नाटक)
* सत्यशोधक (हिंदी-मराठी नाटक)


==पुरस्कार==
==गो.पु. देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार==
* जयवंत दळवी पुरस्कार
* १९९६ मध्ये गो.पु. देशपांडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
* महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६)





१२:२४, १७ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

गो.पु. देशपांडे (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : रहिमतपूर, २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : पुणे, १६ ऑक्टोबर २०१३ )हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते.
सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी बडोद्यालाआणि नंतर दिल्लीला गेले. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. ते दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले होते. ते चिनी भाषा-तज्ज्ञ होते, आणि भारत-चीन राजकीय संबंधाचे जाणकार होते.

गो.पु. देशपांडे यांचे आजोबा आणि आई-वडील ही सर्व मंडळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली. वडील डॉक्टर होते आणि त्यांचा रहिमतपुरात दवाखाना होता. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण ज्योती सुभाष. ज्योती सुभाष आणि त्यांची कन्या अमृता सुभाष या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत. गो.पु. देशपांडे यांची कन्या प्रा.डॉ. अश्विनी देशपांडे या दिल्लीत अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

गो.पु. देशपांडे यांनी इंग्रजी-मराठीत वैचारिक, रंगभूमीविषयक, राजकीय आणि साहित्यविषयक लेखन भरपूर केले.
प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात गो.पु. देशपांडे यांनी विचारनाट्याची धारा पहिल्यांदा निर्माण करण्याचा यत्न केला. राजकीय जाणिवा ही या लेखनामागची प्रेरणा आहे. गो.पु. देशपांडे हे अनेक राजकीय चळवळींचे साक्षीदार होते; पूर्वी काहीसे संबंधितही होते. जाणतेपणाने त्यांनी राजकीय चळवळींचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांच्या नाटकातील विचारांना आणि आशयाला एक प्रकारची विश्वासार्हता होती.

गो.पु. देशपांडे यांनी लिहिलेली नाटके आणि इतर वाङ्‌मय

  • अंधारयात्रा (नाटक)
  • अस्सा नवरा सुरेख बाई (नाटक)
  • इत्यादी इत्यादी कविता (कवितासंग्रह)
  • उध्वस्त धर्मशाळा (नाटक)
  • एक वाजून गेला आहे (नाटक)
  • चर्चक निबंध (भाग १, २) (निबंधसंग्रह)
  • चाणक्य विष्णुगुप्त (नाटक)
  • मामकाः पाण्डवाश्चैव (नाटक)
  • रस्ते (नाटक)
  • रहिमतपुरकरांची निबंधमाला भाग १, २ -नाटकी निबंध (लेखसंग्रह)
  • शेवटचा दिस (पुण्याच्या दैनिक सकाळमधली राजकीय लेखमाला)
  • सत्यशोधक (हिंदी-मराठी नाटक)

गो.पु. देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार

  • जयवंत दळवी पुरस्कार
  • महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६)