"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलनेही भरवते. अशा अनेक संस्था मराठवाड्यात आहेत. त्यांनी भरवलेली काही संमेलने :
औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशनआहे. संस्थेच्या मराठवाड्यात नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्या आणखी काही संस्थाही मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी त्यांनी भरवलेली काही संमेलने :


* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* १९८८ सालच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यू.म. पठाण]] होते.
* १९८८ सालच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यू.म. पठाण]] होते.
* मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला झाले. संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड होते.






पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]
पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]


[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]

१३:५६, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशनआहे. संस्थेच्या मराठवाड्यात नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्या आणखी काही संस्थाही मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी त्यांनी भरवलेली काही संमेलने  :

  • एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
  • १९८८ सालच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यू.म. पठाण होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला म झाले. संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड होते.


पहा :मराठी साहित्य संमेलने