मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन या नावाने एक साहित्य संमेलन भरते. नाशिक येथे ९ एप्रिल २०१८ रोजी भरलेल्या या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले होते. हे अशा प्रकारचे ३रे संमेलन होते.

हे सुद्धा पहा[संपादन]