धरासणा सत्याग्रह
Jump to navigation
Jump to search
धरासणा सत्याग्रह हे मे १९३०मधील भारताच्या गुजरात राज्यात झालेले आंदोलन होते.
ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराविरुद्धच्या या आंदोलनात महात्मा गांधी सामील झाले होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
धारासना सत्याग्रचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मीठ सत्याग्रह झाले