धरासणा सत्याग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धरासणा सत्याग्रह हे मे १९३०मधील भारताच्या गुजरात राज्यात झालेले आंदोलन होते.

ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराविरुद्धच्या या आंदोलनात महात्मा गांधी सामील झाले होते.

धारासना सत्याग्रचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मीठ सत्याग्रह झाले