शंकर खंडू पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर खंडू पाटील (जन्म :14 November इ.स. १९२६) हे एक मराठी लेखक होते. ते Peth (सांगली जिल्हा) येथे रहार

शं.खं. पाटील यांची प्रसिद्ध पुस्तके[संपादन]

  • चोरा मी वंदिले
  • पाटलांची चंची (१९९५)
  • बेइमान (१९७६)
  • भल्या घरची कामिनी (कादंबरी). या कादंबरीवर आधारलेले नाटक यशवंतराव भोसले यांच्या ‘स्वप्नगंधा थिएटर’ने रंगन्हूमीवर आणले होते.
  • सरपंच (१९६९)
  • सागराचं पाणी

पुरस्कार[संपादन]

शंकर खंडू पाटील यांच्या नावाने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा एक साहित्य पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-

  • ‘विळखा’ कादंबरीसाठी कोल्हापूरचे दादासाहेब मोरे यांना (२००९)