"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Deepnarsay (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
नारायण मुरलीधर गुप्ते ([[१ जून]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[३० ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे मराठी कवी होते. |
|||
{{स्थानांतरीत१}} |
|||
ते 'कवी बी' या टोपणनावाने कविता करीत. त्यांच्या कविता प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर असत. <br /> |
|||
[[Wikipedia:बी(मराठी कवी)स्थानांतरीत१]] |
|||
त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत. |
|||
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. <ref>[http://www.loksatta.com/old/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६ ] </ref><br /> |
|||
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे. |
|||
==प्रकाशित काव्यसंग्रह== |
|||
* फुलांची ओंजळ (१९३४) |
|||
===प्रसिद्ध कविता=== |
|||
* चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..) |
|||
* माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...) |
|||
==बाह्य दुवे== |
|||
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=3892:2009-08-29-14-23-53&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206 चाफ्यातील ज्ञानदेव] |
|||
* [http://www.khapre.org/portal/url/keywords/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80.%E0%A4%AC%E0%A5%80.aspx 'कवी बी' यांच्या कविता] |
|||
==संदर्भ== |
|||
* {{संदर्भयादी}} |
|||
{{DEFAULTSORT:गुप्ते,नारायण मुरलीधर}} |
{{DEFAULTSORT:गुप्ते,नारायण मुरलीधर}} |
०३:५४, २२ जानेवारी २०१० ची आवृत्ती
नारायण मुरलीधर गुप्ते (१ जून, १८७२ - ३० ऑगस्ट, १९४७) हे मराठी कवी होते.
ते 'कवी बी' या टोपणनावाने कविता करीत. त्यांच्या कविता प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर असत.
त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. [१]
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.
प्रकाशित काव्यसंग्रह
- फुलांची ओंजळ (१९३४)
प्रसिद्ध कविता
- चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..)
- माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...)