सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८; मृत्यू: १ डिसेंबर १९७४) या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. {{संदर्भ हवा}}
सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८; - १ डिसेंबर १९७४) या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. {{संदर्भ हवा}}
सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी १९३६ साली [[आचार्य कृपलानी|आचार्य कृपलानींशी]] लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.{{संदर्भ हवा}}
सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी १९३६ साली [[आचार्य कृपलानी|आचार्य कृपलानींशी]] लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.{{संदर्भ हवा}}
सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८; - १ डिसेंबर १९७४) या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. [ संदर्भ हवा ]
सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी १९३६ साली आचार्य कृपलानींशी लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.[ संदर्भ हवा ]
सुचेता कृपलानी यांच्या आयुष्यातील राजकीय टप्पे
१९४० : त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली.
१९४२ ते १९४४पर्यंत : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून आंदोलन केले
१९४४ : अटक
१९४८ : विधानसभेसाठी पहिल्यांदा निवड
१९५० ते १९५२ : अस्थायी लोकसभेचे सदस्यत्व
संसदेमध्ये 'वंदे मातरम' गाण्याचा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला.
१९५२ आणि १९५७ : लोकसभेत निवडून गेल्या. याच काळात काही दिवसांसाठी राज्यमंत्रिपद
२ ऑक्टोबर १९६३ ते मार्च १९६७ : उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री
१९६७ : गोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.
१९६३-१९६७ : उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणजेच देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री