सदस्य:Praneti Khardekar/Dhulpati2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक हवामान बदलांचा भारतीय जंगलांवर होणारा परिणाम

भारतामध्ये जंगलांवरती बरेच समुदाय अवलंबून आहेत. जंगलावर आधारित समुदाय, बाजार आणि सरकार यांचे संतुलन सांभाळणे आवशयक आहे.[१]

ठळक धोरणात्मक समस्या -

१) जंगलतोड: वनांवर आधारित उद्योग आणि इमारती लाकूड काढणे,

२) शेतीसाठी केलेली जंगले तोड आणि

३) लोकांचा वन जमिनीवरचा हक्क आणि वन उत्पादन.

वनांची रचना आणि वितरण यावर हवामानाचा लक्षणीय प्रभाव असतो. [२] झाडे आणि जंगलांचा नाश, वणवे इ. अनिष्ट परिणाम घडवत आहे, ही बाब मोठ्या प्रमाणावर लक्षात येऊ लागली आहे. [३]

जंगले
जंगले

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Towards a resilient forest ecosystem" (PDF). Indian Network on Ethics & Climate Change.
  2. ^ "Impact of climate change on Indian forests: a dynamic vegetation modeling approach" (PDF). Springer Science.
  3. ^ "वृक्षारोपण, जंगलतोड आणि हवामान बदल". कृष्णापर्णमस्तू.