"महाराष्ट्रातील पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३७: ओळ ३७:
* म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी
* म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी
* लोणावळा - १०४ किमी
* लोणावळा - १०४ किमी
*
*
==अभयारण्ये==



* अनेर - धुळे
* अंधेरी - चंद्रपूर
* औट्रमघाट - जळगांव
* कर्नाळा - रायगड
* कळसूबाई - अहमदनगर
* काटेपूर्णा -
* किनवट - यवतमाळ
* कोयना - सातारा
* कोळकाज - अमरावती
* गौताळा - औरंगाबाद
* चांदोली - सांगली, कोल्हापूर
* चापराला - गडचिरोली
* जायकवाडी -
* ढाकणा कोळकाज - अमरावती
* ताडोबा - चंद्रपूर
* तानसा - ठाणे
* देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
* नवेगांव - भंडारा
* नागझिरा - भंडारा
* नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
* नानज - सोलापूर
* पेंच - नागपूर
* पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
* फणसाड - रायगड
* बोर - वर्धा
* बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
* भिमाशंकर - पुणे, ठाणे
* मधमेश्वर - चंद्रपूर
* मालवण -
* माळढोक - अहमदनगर, सोलापूर
* माहीम - मुंबई
* मुळा-मुठा - पुणे
* मेळघाट - अमरावती
* यावल - जळगांव
* राधानगरी - कोल्हापूर
* रेहेकुरी - अहमदनगर
* संजय गांधी - मुंबई
* सागरेश्वर - सांगली


==राखीव मृगया क्षेत्र==


* टिपेश्वर - यवतमाळ
* मायणी - सातारा
* मालखेड - अमरावती


==कोकण आणि किनारपट्टी==
==कोकण आणि किनारपट्टी==

१८:४३, २७ एप्रिल २०११ ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी तर विदेशातून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे शिर्डीला भेट देतात. विदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक हे राज्याच्या इतर भागांना भेटी देतात.[१] हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेटी देतात. परकीय पर्यटकांत १९९०च्या दशकापासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी पर्यटनाचे प्रमाण वाढीस लागले.[ संदर्भ हवा ]

देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणार्‍या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. बाहेरील राज्यांतून येणार्‍या पर्यटकांची मोठी संख्या शिर्डीला आणि कुंभमेळा काळात नाशिकला भेट देणार्‍यांची असते. व्यावसायिक आणि शैक्षणिक कारणानेसुद्धा देशांतर्गत पर्यटक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रास भेट देतात.

महाराष्ट्रातील पर्यटनाचा इतिहास

पायाभूत सुविधांचा अभाव आणि अडचणी

१९९० च्या दशकानंतर दळण-वळण आणि रस्ते विकासात बऱ्यापैकी खासगी वाहतूक कंपन्यांना वाव मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेतही बऱ्यापैकी सुधारणा झाली, BOT(बांधा-चालवा-परत करा) तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही बरेच काम झाले; तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा पुरवणाऱ्या हॉटेल्सचा अभाव, नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठीचा सर्वसाधारण अनाग्रह, परभाषिक आणि परकीय पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांची या विषयीची उदासीनता,[२] आत्यंतिक लोकसंख्येमुळे पर्यटन स्थळांचे गर्दीच्या ठिकाणांत झालेले रूपांतर इत्यादी बाबी, महाराष्ट्रात निव्वळ पर्यटन उद्देशाने येणार्‍या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने गोवा, केरळ, राजस्थान या इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत नकारात्मक ठरतात.[ संदर्भ हवा ]

पर्यटकांच्या दृष्टीने रस्ते शोधणे कमालीची कठीण गोष्ट ठरते.[ संदर्भ हवा ]. अनेकदा युरोपीय गोर्‍या लोकांना उजवी आणि आफ्रिकी आणि चिनी लोकांना डावी वर्तणूक दिली जाते असे आढळून येते..[ संदर्भ हवा ]

ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची हागणदारी, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, रहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपहार गृहातील घाणेरडेपणा आणि तेथील अनारोग्यकारक पदार्थ, सेवादात्यांमध्ये व्यावसायिकतेचा(Professionalism) आणि संवाद कौशल्याचा व सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात.[ संदर्भ हवा ]. पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल बाळगलेला कुत्सित नकारात्मक दृष्टिकोण[ संदर्भ हवा ] क्वचित दिसतो.

ऐतिहासिक स्थळे

व्यावसायिक आणि व्यापारउदीम

शैक्षणिक व आरोग्य पर्यटन

धार्मिक पर्यटन

थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे

मुंबईपासूनची अंतरे:

  • आंबोली - ५४९ किमी
  • खंडाळा - १०० किमी
  • चिखलदरा - ७६३ किमी
  • जव्हार - १८० किमी
  • तोरणमाळ - धुळ्यापासून ४० किमी
  • पुणे - १७० किमी
  • पन्हाळा - ४२८ किमी
  • पाचगणी -
  • भंडारदरा - १८५ किमी
  • महाबळेश्वर - २५६ किमी
  • माथेरान - १११ किमी
  • म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी
  • लोणावळा - १०४ किमी

अभयारण्ये

  • अनेर - धुळे
  • अंधेरी - चंद्रपूर
  • औट्रमघाट - जळगांव
  • कर्नाळा - रायगड
  • कळसूबाई - अहमदनगर
  • काटेपूर्णा -
  • किनवट - यवतमाळ
  • कोयना - सातारा
  • कोळकाज - अमरावती
  • गौताळा - औरंगाबाद
  • चांदोली - सांगली, कोल्हापूर
  • चापराला - गडचिरोली
  • जायकवाडी -
  • ढाकणा कोळकाज - अमरावती
  • ताडोबा - चंद्रपूर
  • तानसा - ठाणे
  • देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
  • नवेगांव - भंडारा
  • नागझिरा - भंडारा
  • नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
  • नानज - सोलापूर
  • पेंच - नागपूर
  • पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
  • फणसाड - रायगड
  • बोर - वर्धा
  • बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
  • भिमाशंकर - पुणे, ठाणे
  • मधमेश्वर - चंद्रपूर
  • मालवण -
  • माळढोक - अहमदनगर, सोलापूर
  • माहीम - मुंबई
  • मुळा-मुठा - पुणे
  • मेळघाट - अमरावती
  • यावल - जळगांव
  • राधानगरी - कोल्हापूर
  • रेहेकुरी - अहमदनगर
  • संजय गांधी - मुंबई
  • सागरेश्वर - सांगली

राखीव मृगया क्षेत्र

  • टिपेश्वर - यवतमाळ
  • मायणी - सातारा
  • मालखेड - अमरावती

कोकण आणि किनारपट्टी

महाराष्ट्राच्या इतर प्रदेशातील पर्यटन

राज्यातले ग्रामीण पर्यटन

वारी, जत्रा, मेळे, धार्मिक उत्सव

हेसुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=93596:2010-08-13-18-35-09&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3. It is a snapshot of the page as it appeared on 19 Jan 2011 22:22:49 GMT.
  2. ^ http://www.virtualtourist.com/travel/Asia/India/State_of_Maharashtra/Mumbai-1101422/Tourist_Traps-Mumbai-BEWARE-BR-1.html या गोष्टींचा पर्यटनावर विपरीत परिणाम होतो. संकेतस्थळ दिनांक १५ २ २०१११ रोजी भाप्रवे रात्रौ एक वाजता जसे दिसले.