"श्रीराम पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: श्रीराम पवार हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या 'सकाळ' या दैनिकाचे १... |
(काही फरक नाही)
|
२२:१९, २ जून २०१९ ची आवृत्ती
श्रीराम पवार हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या 'सकाळ' या दैनिकाचे १ ऑगस्ट २०१२ पासूनचे ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुख्य संपादक होते.
'सकाळ'मध्ये त्यांनी लिहिलेले अग्रलेख आणि केलेले राजकारणविषयक लेखन विशेषेकरून वाचले जाते.
श्रीराम पवार यांनी लिहिलेली पुस्तके त्यांतील परखडपणे केलेल्या कारण विश्लेषणांमुळे आवर्जून वाचली जातात.
श्रीराम पवार यांची प्रकाशित पुस्तके
- जगाच्या अंगणात : वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा
- धुमाळी : करंट अंडरकरंट
- मोदीपर्व
- राजपाठ : वेध राष्ट्रीय राजकारणाचा
- संवादक्रांती (संपादित)