"कुंदन शाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कुंदन शहा (जन्म : १९ ऑक्टोबर १९४७; मृत्यू : २०१७) हे एक हिंदी चित्रप...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


१९८३च्या सुमारास शहा यांनी ‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याला फार व्यावसायिक यश मिळाले नसले तरी त्यांच्या पहिल्या दिग्दर्शनास राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला. या चित्रपटानंतर एक दशकाने कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कभी हां कभी ना’ किंवा ‘क्या कहना’ या चित्रपटांनी रौप्य महोत्सवी टप्पा पार केला.
१९८३च्या सुमारास शहा यांनी ‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याला फार व्यावसायिक यश मिळाले नसले तरी त्यांच्या पहिल्या दिग्दर्शनास राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला. या चित्रपटानंतर एक दशकाने कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कभी हां कभी ना’ किंवा ‘क्या कहना’ या चित्रपटांनी रौप्य महोत्सवी टप्पा पार केला.

==दूरचित्रवाणी मालिका==
‘नुक्कड’ आणि ‘वागले की दुनिया’ या दोन मालिका हिंदुस्थानी टेलिव्हिजनच्या इतिहासात शहा यांच्या कुशल आणि अभिजात दिग्दर्शनाने अजरामर झाल्या. फुटपाथवरील आयुष्यावर बेतलेली ‘नुक्कड’ असो किंवा मध्यमवर्गीयांच्या काट्यावर चालणाऱ्या जीवनाचे चपखल चित्रण करणारी ‘वागले की दुनिया’ ही मालिका असो, या दोन्ही मालिका कसदार दिग्दर्शनाने विलक्षण लोकप्रिय ठरल्या. ‘ये जो है जिंदगी’ या खुसखुशीत हास्य मालिकेने निखळ हास्य विनोदाचा दर्शकांना आनंद दिला होता. मालिकेतील बहुतेक सर्व पात्रे ही मध्यमवर्गीय, सर्वसामान्य स्तरावरचीच टिपलेली आहेत किंवा ‘नुक्कड’मधील रस्त्यावरची माणसे तर जवळपास वाया गेलेलीच होती, पण त्या पात्रांच्या माध्यमातून शहा यांनी सामान्य तरुण माणसांचे एक उत्तम अंतरंग, त्यातील चांगुलपणा प्रभावीपणे समोर आणला होता. ‘वागले की दुनिया’ ही मालिका प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कार्टून’वर आधारित होती. पडदा – मग तो छोटा असो की मोठा असो- शहा यांनी दिग्दर्शन क्षेत्रात भरीव योगदान दिले. हाती घेतले ते मनःपूर्वक पूर्ण केले आणि दर्शकांना कायम निखळ साहित्यकृतीचा आनंद मिळवून दिला.





२२:२४, १६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

कुंदन शहा (जन्म : १९ ऑक्टोबर १९४७; मृत्यू : २०१७) हे एक हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. शहा यांनी पुण्यात फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणाचाही लाभ त्यांना हिंदी सिनेमा आणि छोट्या पडद्यावरील मालिकांचे दिग्दर्शन करताना झाला.

१९८३च्या सुमारास शहा यांनी ‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याला फार व्यावसायिक यश मिळाले नसले तरी त्यांच्या पहिल्या दिग्दर्शनास राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला. या चित्रपटानंतर एक दशकाने कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कभी हां कभी ना’ किंवा ‘क्या कहना’ या चित्रपटांनी रौप्य महोत्सवी टप्पा पार केला.

दूरचित्रवाणी मालिका

‘नुक्कड’ आणि ‘वागले की दुनिया’ या दोन मालिका हिंदुस्थानी टेलिव्हिजनच्या इतिहासात शहा यांच्या कुशल आणि अभिजात दिग्दर्शनाने अजरामर झाल्या. फुटपाथवरील आयुष्यावर बेतलेली ‘नुक्कड’ असो किंवा मध्यमवर्गीयांच्या काट्यावर चालणाऱ्या जीवनाचे चपखल चित्रण करणारी ‘वागले की दुनिया’ ही मालिका असो, या दोन्ही मालिका कसदार दिग्दर्शनाने विलक्षण लोकप्रिय ठरल्या. ‘ये जो है जिंदगी’ या खुसखुशीत हास्य मालिकेने निखळ हास्य विनोदाचा दर्शकांना आनंद दिला होता. मालिकेतील बहुतेक सर्व पात्रे ही मध्यमवर्गीय, सर्वसामान्य स्तरावरचीच टिपलेली आहेत किंवा ‘नुक्कड’मधील रस्त्यावरची माणसे तर जवळपास वाया गेलेलीच होती, पण त्या पात्रांच्या माध्यमातून शहा यांनी सामान्य तरुण माणसांचे एक उत्तम अंतरंग, त्यातील चांगुलपणा प्रभावीपणे समोर आणला होता. ‘वागले की दुनिया’ ही मालिका प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कार्टून’वर आधारित होती. पडदा – मग तो छोटा असो की मोठा असो- शहा यांनी दिग्दर्शन क्षेत्रात भरीव योगदान दिले. हाती घेतले ते मनःपूर्वक पूर्ण केले आणि दर्शकांना कायम निखळ साहित्यकृतीचा आनंद मिळवून दिला.


(अपूर्ण)