"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पुष्पा भावे''' ([[२६ मार्च]], ?? - ) या एक मराठी साहित्यिक आहेत.
'''पुष्पा भावे''' (माहेरच्या पुष्पा सरकार) (जन्म : [[२६ मार्च]], ?? - ) या एक मराठी साहित्यिक आहेत.

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात.

उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.

पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या आहेत. अतिशय मुद्देसूद आणि विद्वत्तापूर्ण असे त्यांचे वक्तृत्त्व ऐकणार्‍याला वैचारिक खाद्य देते. त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांना एक प्रकारची मेजवानीच असते.

==[[बाळ ठाकरे]] यांच्या नावाला विरोध==
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. <br />
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर [[बाळ ठाकरे]] यांनी अनेक वेळा [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी [[पु.ल.देशपांडे]] यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या [[बाळ ठाकरे]] यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.


==पुष्पा भावे यांचे लेखन==
==पुष्पा भावे यांचे लेखन==
पुष्पा भावे यांनी अनेक विषयांवर विविध संपादकांच्या पुस्तकांत लेखन केले आहे. त्यापैकी काही हे -
* अभिरुची : ग्रामीण आणि नागर (संपादक - गो. म. कुलकर्णी
* मराठी टीका (संपादक - वसंत दावतर)
* महात्मा फुले गौरव ग्रंथ
* विविध ज्ञानविस्तार या लेखसूचीचे संकलन
* डॉ. [[श्रीराम लागू]] यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
* डॉ. [[श्रीराम लागू]] यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.

==पुरस्कार==
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्य जीवनगौरव पुरस्कार (१० जानेवारी २०१५)


{{DEFAULTSORT:भावे, पुष्पा}}
{{DEFAULTSORT:भावे, पुष्पा}}

१४:४४, १५ मे २०१५ ची आवृत्ती

पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार) (जन्म : २६ मार्च, ?? - ) या एक मराठी साहित्यिक आहेत.

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात.

उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.

पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या आहेत. अतिशय मुद्देसूद आणि विद्वत्तापूर्ण असे त्यांचे वक्तृत्त्व ऐकणार्‍याला वैचारिक खाद्य देते. त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांना एक प्रकारची मेजवानीच असते.

बाळ ठाकरे यांच्या नावाला विरोध

इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता.
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर बाळ ठाकरे यांनी अनेक वेळा पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी पु.ल.देशपांडे यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या बाळ ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.

पुष्पा भावे यांचे लेखन

पुष्पा भावे यांनी अनेक विषयांवर विविध संपादकांच्या पुस्तकांत लेखन केले आहे. त्यापैकी काही हे -

  • अभिरुची : ग्रामीण आणि नागर (संपादक - गो. म. कुलकर्णी
  • मराठी टीका (संपादक - वसंत दावतर)
  • महात्मा फुले गौरव ग्रंथ
  • विविध ज्ञानविस्तार या लेखसूचीचे संकलन
  • डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.

पुरस्कार

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्य जीवनगौरव पुरस्कार (१० जानेवारी २०१५)