"अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या पहिल्या '''अखिल भारतीय मरा...
(काही फरक नाही)

१२:३७, १६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन नाशिक येथे २६ फ्हेब्रुवारी २०१२ रोजी झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.


हेही पहा

मराठी साहित्य संमेलने