"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन २०१०साली झाले. संमेलनाध...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते.
* १ले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
* दुसरे अण्णा भाऊ साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले.
* पहिले '''राज्यस्तरीय''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.
* दुसरे '''राज्यस्तरीय''' अण्णा भाऊ साठे साहित्य संमेल ननाशिक येथे २३-२४ जुलै२०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
* ६वे अण्णा भाऊ साठे '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते.

२३:१२, ७ जुलै २०१२ ची आवृत्ती

  • १ले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
  • दुसरे अण्णा भाऊ साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले.
  • पहिले राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.
  • दुसरे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेल ननाशिक येथे २३-२४ जुलै२०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
  • ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते.