Jump to content

महाभारत (१९८८ मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाभारत (दूरचित्रवाहिनी मालिका)
दूरचित्रवाणी मालिका
मूळ प्रसारकडीडी नॅशनल संपादन
मूळ देशभारत संपादन
वापरलेली भाषाहिंदी भाषा संपादन
आरंभ वेळ२ ऑक्टोबर 1988 संपादन
शेवट२४ जून 1990 संपादन
दिग्दर्शकRavi Chopra संपादन
प्रमुख कलाकारनितीश भारद्वाज संपादन

महाभारत याच नावाच्या हिंदू महाकाव्यावर आधारित ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे. ही ९४ भागांची हिंदीतील मालिका डीडी नॅशनल वर २ ऑक्टोबर १९८८ ते १५ जुलै १९९० दरम्यान प्रसारित झाली. ही बलदेव राज चोप्रा यांनी निर्मित केले होती आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. राज कमल यांनी संगीत दिले होते.

व्यासांच्या मूळ कथेवर आधारित ही पटकथा उर्दू कवी राही मासूम रझा यांनी लिहिली होती. मालिकेसाठी वेशभूषा मगनलाल ड्रेसवाला यांनी प्रदान केली. प्रत्येक भाग अंदाजे ९० मिनिटे चालला आणि भगवद्गीतेतील दोन श्लोकांचा समावेश असलेल्या शीर्षक गीताने सुरुवात केली जे गायक महेंद्र कपूर यांनी सादर केले होते.

हिंदी दूरचित्रवाणीसाठी तयार केलेली ही महाभारत मालिकेची आतापर्यंतची सर्वात यशस्वी मालिका आहे.

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://www.thelallantop.com/bherant/cast-of-mahabharat-tv-serial-after-28-years/
  2. https://www.bbc.com/hindi/entertainment/2013/08/130824_mahabharata_25_years_part1_pkp