भारत फोर्ज
Jump to navigation
Jump to search
भारत फोर्ज ही पुण्यातील मुंढवा परिसरातील एक प्रमुख कंपनी असून, भारतातील अग्रगण्य फोर्जिंग कंपन्यात समावेश होतो. ही कंपनी १९६१ सुमारास नीळकंठराव कल्याणी यांनी स्थापन केली.
ही कंपनी वाहने, उर्जा, खनिज तेल व वायू, बांधकाम, खाणकाम, रेल्वे इंजिने आणि विमान उद्योगांशी निगडीत आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |