नमस्कार. संदर्भातून मृत्युंजय ह्या कादंबरीचे नाव काढले आहे. याचे कारण हि कादंबरी कल्पित असून मूळ व्यासकृत महाभारतापेक्षा ह्यात वेगळ्या घटना आहेत. त्यांना मूळ महाभारतातून सबळ पुरावे नाहित याची नोंद घ्यावी. धन्यवाद.
chatur ०५:२२, ८ सप्टेंबर २००९ (UTC)