राजेंद्र माने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. राजेंद्र माने हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. त्यांची २०१८ सालपर्यंत १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

पुस्तके[संपादन]

  • अंधाराच्या सावल्या (कादंबरी) - संस्कृती प्रकाशन
  • जगण्याने छळले होते (कथासंग्रह) - संस्कृती प्रकाशन
  • जाणिवेच्या प्रदेशात (कवितासंग्रह) - संस्कृती प्रकाशन
  • जिगोलो आणि इतर कथा (कथासंग्रह) -कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  • धाकटा वाडा (कादंबरी) - काॅन्टिनेन्टल प्रकाशन
  • न लिहिलेली आत्मकथा (कथासंग्रह) - पायल प्रकाशन
  • पळणारी क्षितिजे (कथासंग्रह)
  • मन गाभारा (वैचारिक) - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  • लोकसंस्कृतीचा गाभारा (वैचारिक)
  • वस्तुनिष्ठ मराठी प्रश्नसंच (स्पर्धा परीक्षेसाठी; निराली प्रकाशन)
  • वळणावरची माणसं (कथासंग्रह) - लोकव्रत प्रकाशन
  • वहिनीसाहेब (कादंबरी) - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  • व्यथापर्व (व्यक्तिरेखा संग्रह) - संस्कृती प्रकाशन : महाभारतातील भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी आणि कर्ण या पाच व्यक्तींच्या व्यथा.
  • शासनमान्य यादीतील ६ पुस्तकांचा संच (सहलेखक - दीपक चैतन्य, नीलिमा साने, बशीर मुजावर, मधुराणी भागवत, श्रीनिवास वारुंजीकर)
  • सांजसावल्या (कथासंग्रह) - विश्वकर्मा पब्लिकेशन्स