बचेंद्री पाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातीन सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. तिचा जन्म इ.स. १९५४ मध्ये भारतातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला.

[संपादन] बाह्य दुवे

आय बी एन लाईव्ह वरील मुलाखत

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये