डावे उग्रवादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भूमीहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जमीनदारांनकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली.या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना " डाव्या विचरसरणीचे " म्हणून संबोधले जाते.सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.शेतकरी - आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते,पोलीस,लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.

संदर्भ[संपादन]

[१] [२] [३] [४]

  1. ^ Naxalites
  2. ^ Farmers and tribals
  3. ^ west bengol
  4. ^ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष