"कनकलता बरुआ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) भर घातली |
(काही फरक नाही)
|
२३:०५, १५ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
कनकलास बरुआ ((२२ डिसेंबर १९२४-सप्टेंबर २०,१९४२)) भारतातील स्वातंत्र्य सेनानी आहेत.ज्यांना इंग्रजांनी १९४२ चा भारत छोडो आंदोलन मध्ये इंग्रजांनी त्यांना गोळी मारली होती.