"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''शिवराम महादेव परांजपे''' ([[२७ जून]], [[इ.स. |
'''शिवराम महादेव परांजपे''' ([[२७ जून]], [[इ.स. १८६४]] - [[इ.स. १९२९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ''काळ'' या मराठी साप्ताहिकामधून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते. |
||
[[पद्मा गोळे]] |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
ओळ २५: | ओळ २३: | ||
== संकीर्ण == |
== संकीर्ण == |
||
परांजपे [[इ.स. |
परांजपे [[इ.स. १९२९]] साली [[बेळगाव|बेळगावात]] भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते. |
||
२३:००, ७ जानेवारी २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शिवराम महादेव परांजपे (२७ जून, इ.स. १८६४ - इ.स. १९२९) हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध काळ या मराठी साप्ताहिकामधून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.
प्रकाशित साहित्य
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
काळातील निबंध | निबंधसंग्रह | ||
मानाजीराव | नाटक | ||
पहिला पांडव | नाटक | ||
विंध्याचल | कादंबरी | ||
गोविंदाची गोष्ट | कादंबरी |
संकीर्ण
परांजपे इ.स. १९२९ साली बेळगावात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.