भिकोबा आप्पाजी साळुंखे-किवळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर या पानावरून पुनर्निर्देशित)

भिकोबा आप्पाजी साळुंखे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. ऑगस्ट २२, इ.स. १९४२ रोजी किवळ येथे भरलेल्या एका सभेत साळुंखे व काशिनाथ तांबवेकर यांनी रेल्वेगाड्या व दूरध्वनियंत्रणा साबोटाज करण्याचे आवाहन केले [१].

संदर्भ[संपादन]