"आजरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
* [[निपाणी]] (NH 4-राष्ट्रिय महामार्ग) : ४४ किमी
* [[निपाणी]] (NH 4-राष्ट्रिय महामार्ग) : ४४ किमी
* [[कोल्हापूर]]: ८४ किमी
* [[कोल्हापूर]]: ८४ किमी
* [[अंबोली]]: ३३ किमी
* [[आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)]]: ३३ किमी
* [[सावंतवाडी]]: ६२ किमी
* [[सावंतवाडी]]: ६२ किमी
* [[पणजी]]: १२१ किमी
* [[पणजी]]: १२१ किमी

१९:१०, २३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

आजरा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेले गाव आहे. हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे आंबोली हे पर्यटनस्थळ येथून ३५ कि.मी. अंतरावर आहे, तर गोवा येथून ६० ते ७० कि.मी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हाची सीमा तर उत्तरेला भुदरगड, पूर्वेला गडहिंग्लज व दक्षिणेला चंदगड तालुका आहे

गावात रवळनाथाचे सुंदर मंदिर आहे येथून रामतीर्थ या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना एक रात्र राहिले होते अशी स्थानिक रहिवाश्यांची समजूत आहे. हे ठिकाण हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असून याठिकाणी पुरातन राम मंदिर आहे.

येथील आजरा घणसाळ तांदुळ प्रसिद्ध आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत ह्यांचे हे जन्मस्थान आहे. आजरा पासून जवळच असलेली ठिकाणे :