"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो 117.200.217.75 (चर्चा)यांची आवृत्ती 646326 परतवली. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[citra:2716 PandavaDraupadifk.jpg.jpg|thumb|250px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.]] |
|||
'''पांडव''' म्हणजे [[महाभारत|महाभारतात]] वर्णिलेले [[हस्तिनापूर|हस्तिनापुराचा]] राजा [[पांडु]] याचे पाच पुत्र आहेत. |
|||
==ययाति-कुरु-यदू ==कुरु पासुन कोरव व यदू पासून यादव |
|||
[[पांडु|पांडुची]] मुले. |
|||
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडु|पांडुच्या]] दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली. |
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडु|पांडुच्या]] दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली. |
||
{{महाभारत}} |
{{महाभारत}} |
||
[[ |
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]] |
||
[[en:Pandava]] |
२१:०२, २६ डिसेंबर २०१० ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
thumb|250px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी. पांडव म्हणजे महाभारतात वर्णिलेले हस्तिनापुराचा राजा पांडु याचे पाच पुत्र आहेत.
कुंती व माद्री ह्या पांडुच्या दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषिंनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.