"लोकसंख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो 120.61.1.169 (चर्चा)यांची आवृत्ती 634066 परतवली.
ओळ ३: ओळ ३:
लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक [[देश]] आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.
लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक [[देश]] आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.


[[वर्ग:भौगोलिक माहिती]]
लोकसंख्येच्यादृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्या ही देशाची संपत्ती मानली तरीही त्याचा पायाभूत सुविधांवर येणारा ताण आणि दुष्परिणामही नाकारता येणार नाही. लोकसंख्या वाढीलाही अनेक बाजू आणि कारणे आहेत. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने लोकसंख्या वाढीच्या सर्वांगांचा घेतलेला हा आढावा...

लोकसंख्येची स्थिती

१९२१ साली मंुबईची लोकसंख्या १४ लाख होती. अशा वेळी रघुनाथ धोंडो कवेर् यांनी देशातील पहिले कुटुंबनियोजन चिकित्सालय सुरू केले. मातेचे आरोग्य जपायचे असेल तर कुटुंबनियोजनाचा प्रसार होणे गरजेचे आहे हे त्यांना जाणवले होते. त्यावेळच्या समाजाने त्यांच्या या उपक्रमाकडे तुच्छतेने बघितले. परंतु समाजाच्या विरोधाची तमा न बाळगता तेव्हाच्या बॉम्बे म्युनिसिपल कॉपोर्रेशनने दोन कुटुंबनियोजन दवाखाने उघडले. जननक्षम आरोग्य सुधारावे आणि लोकसंख्या वाढीला आळा बसावा. या घटनेचा विरोधाभास असा की, ज्या मंुबईने जननदर कमी असण्याचा फायदा घेतला होता, तीच मंुबई आज वाढत्या लोकसंख्येखाली दबली जात आहे. शहराच्या वाढीला मर्यादा असूनही २०३१ सालापर्यंत ती १.५ ते २.१ कोटीपर्यंत जाईल.

लोकसंख्या वाढीची कारणे

कोणत्याही भागाची लोकसंख्या वाढण्याची तीन कारणे असतात. यापैकी एक असते नैसगिर्क वाढीचे. जन्म आणि मृत्यूच्या दरातील समतोल किती आहे यावर ही वाढ अवलंबून असते. दशभरातून येणारे स्थलांतरीत हे दुसरे तर तिसरे कारण म्हणजे येथील लोकसंख्येसह शेजारील नवीन शहरास जोडणे. यापैकी तिसऱ्या कारणाचा विचार मंुबईसाठी करता येणार नाही. असा कोणताही नवा भाग मंुबईला जोडता येणे शक्य नाही. मंुबईच्या सीमेला लागून असलेल्या भागाला शहरी रूप प्राप्त झाले आणि नंतर हा सर्व भाग मंुबईच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेला शहरी भाग बनला. लोकसंख्या वाढीच प्रमाण हे मुले जन्माला येण्याच्या प्रमाणावर ठरते. मंुबईचा सरासरी जननदर आजच्या घटकेला अंदाजे २ किंवा त्याहून कमी आहे. हा दर एकंदर जननदर २.१ पेक्षा कमी आहे. यातून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे मंुबईच्या लोकसंख्या वाढीत स्थलांतराचा मोठा वाटा आहे. जर गेल्या काही दशकांत जननदर कमी झाला नसता तर लोकसंख्या वाढीचे प्रमाण घातक ठरले असते.

बलस्थान आणि दुर्बलता

मंुबईची लोकसंख्या ही जशी मंुबईचे शक्तिस्थान आहेत. तशीच मंुबईची आजची अवस्था होण्यास कारणीभूतही आहे. १९५० आणि १९५७ साली मंुबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढविण्यात आली. लोकसंख्या या निकषावर २००१ साली मंुबई देशात पहिल्या आणि जगात पाचव्या क्रमांकावर होती. दर चौरस किलोमीटर २७ हजार लोक ही सरासरी घनता होती. जन्म आणि मृत्यूच्या नोंदीवरून सतत घसरत चाललेले प्रमाण दिसून येते. १९९६ साली जन्मप्रमाण दर हजारी १९.२४ होते, ते १० वर्षांनंतर म्हणजे २००६ साली १३.७६ दर हजारी इतके घसरले. याच दशकात मृत्यूचे प्रमाण दर हजारी ७.३ वरून ६.८९ पर्यंत खाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे लोकसंख्या वाढीला लगाम घातला गेला.

नागरी विस्तार

१९०१ ते २००१ या काळात लोकसंख्या ९.२ लाखावरून १.१९ कोटीपर्यंत म्हणजे १३ पटींनी वाढली. पहिल्या ४० वर्षात वाढ दुप्पट होती. १९५१ पर्यंत ती तिप्पट झाली आणि नंतरच्या ३० वर्षांत म्हणजे १९८१ मध्ये पुन्हा तिप्पट होती. १९२१ ते ३१ या दशकात लोकसंख्या वाढीचा वेग अवघा ०.१ टक्के होता. कारण या काळात जीवघेण्या साथीचे रोग पसरले होते. १९४१ ते ५१ या दशकात वाढ सर्वाधिक म्हणजे ४.९८ टक्के होती. याचे कारण फाळणीमुळे पाकिस्तानातून आलेले लोकांचे लोंढे. १९११ साली लोकसंख्या १० लाख आणि १९९१ च्या जनगणनेनंतर हा आकडा एक कोटीवर गेला. १९७१-८१ ते १९९१-२००१ या काळात लोकसंख्येची एकत्रित वाढ ३.२८ वरून १.८४ टक्क्यांपर्यंत घसरली.

भविष्यकाळ

लोकसंख्यावाढीची ही अवस्था बघता भविष्यात म्हणजे २०३१ साली मंुबईची लोकसंख्या किती असेल...

१९९१ ते २००१ या काळात लोकसंख्येत जितकी भर पडली त्यापेक्षा जास्त म्हणजे दरवषीर् तीन लाखाची भर पडली, तर लोकसंख्या २.१ कोटीच्या आसापास असेल. हे सर्वाधिक लोकसंख्या वाढ गृहीत आह.

सध्याच्या लोकसंख्येत दरवषीर् दोन लाखाची भर पडली तर २०११ साली १.४ कोटी, २०१६ साली १.५ कोटी, २०२१ साली १.६ कोटी आणि २०३१ साली १.८ कोटी लोकसंख्या असेल. १९९१ ते २००१ या दशकात वाढलेल्या लोकसंख्येयच बरोबरीची ही आकडेवारी असेल दरवषीर् फक्त एक लाख लोकसंख्या वाढली तर २०३१ साली १.५ कोटी लोकसंख्या होईल. यापैकी २०३१ साली लोकसंख्या दुप्पट म्हणजे २.१ कोटी होईल हा अंदाज खरा ठरला तर मागोमाग सर्व संलग्न समस्या येतील. जागेची समस्या तर आणखी तीव्र होईल.

झोपडीत राहणारे व इतर

झोपडीत राहणाऱ्यांची टक्केवारी ५४.१ आहे तर झोपडीत न राहणाऱ्यांचे प्रमाण ४५.९ टक्के आहे. सर्वाधिक ८५.८ टक्के लोकसंख्या एस वॉर्डात आहे, तर सर्वात कमी प्रमाण डी वॉर्डात ९.९ टक्के आहे. झोपड्यांमध्ये ६४ लाख ७५ हजार ४४० लोक राहतात. तर बिगर झोपडपट्टीत राहणाऱ्यांची लोकसंख्या ५५ लाख ३ हजार १० आहे.


जास्त घनतेचे म्हणजे प्रति चौरस कि.मी.च्या परिघात एकवटलेल्या लोकसंख्येचे विभाग

भुलेश्वर नळबाजार : १,१४,०००

दादर ते माहीम : ६५ ८१२

भायखळा-माझगाव : ५९५०४

कुर्ला-साकिनाका : ५७,८१७

राज भवन-ऑपेरा हाऊस: ५७,७४३

मालाड-मढ-मनोरी : ४२,१९४

गोराई-बोरिवली : १०,२६१

मुलुंड-नाहुर : ७२७१



सर्वाधिक लोकसंख्या

असलेले चार वॉर्ड :

वॉर्डलोकसंख्या

के-पूर्व८१०००२

एल७७८२१८

पी-उत्तर७९८७७५

के-पश्चिम७००६८०

कमी लोकसंख्येचे चार वॉर्ड

बी१४०६३३

सी२०२९२२

ए२१०८४७

एच-पश्चिम३३७३९१



मुंबई व इतर शहरांची लोकसंख्येची घनता

मंुबई : २९,४३४कोलकाता : २४,०००

दिल्ली : ९०००न्यू यॉर्क : १०२९२

लंडन : ४६९९शांघाय : २७००

१३:१५, २१ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणार्‍या व्यक्तिंची संख्या.

लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.