"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
[[Image:MaharashtraChandrapur.png|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
[[Image:MaharashtraChandrapur.png|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा''' ह महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणत असत.चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७व्या शतकात [[नागपूर]]च्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा [[गडचिरोली जिल्हा]] वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला ''काळ्या सोन्याची भूमी'' म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.
'''चंद्रपूर जिल्हा''' ह महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणत असत.चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७व्या शतकात [[नागपूर]]च्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा [[गडचिरोली जिल्हा]] वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला ''काळ्या सोन्याची भूमी'' म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.चंद्रपूरात अनेक चुनाच्या खाणीदेखिल आहेत.


जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा ([[आंध्र प्रदेश]]) आहे. जिल्हा वैणगंगा व वर्धा नदीच्या पात्रांत वसला आहे ज्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा ([[आंध्र प्रदेश]]) आहे. जिल्हा वैणगंगा व वर्धा नदीच्या पात्रांत वसला आहे ज्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
ओळ ९: ओळ ९:
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके- [[चंद्रपूर]], वरोडा, भद्रावती, चिमूर, नगभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोमभुर्णा, सावली, राजुरा, कोरापणा, जिवती व बल्हारशाह.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलम व हिंदी या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके- [[चंद्रपूर]], वरोडा, भद्रावती, चिमूर, नगभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोमभुर्णा, सावली, राजुरा, कोरापणा, जिवती व बल्हारशाह.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलम व हिंदी या भाषादेखिल प्रचलीत आहेत.


'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य विद्युतनिर्मिती व सिमेंट हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.
'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.


जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य प्रकल्प'''
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प'''


==संदर्भ==
==संदर्भ==

१७:२५, ३१ जानेवारी २००७ ची आवृत्ती

हा लेख चंद्रपूर जिल्ह्याविषयी आहे. चंद्रपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान

चंद्रपूर जिल्हा ह महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणत असत.चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.चंद्रपूरात अनेक चुनाच्या खाणीदेखिल आहेत.

जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हावर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे. जिल्हा वैणगंगा व वर्धा नदीच्या पात्रांत वसला आहे ज्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.

तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मी.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: दोन ऋतु आहेत-उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.मुख्य पीके- तांदूळ(खरिफ), कापूस, सोयाबीन, गहू, तुर, मूग, उडीद, मिरची

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके- चंद्रपूर, वरोडा, भद्रावती, चिमूर, नगभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोमभुर्णा, सावली, राजुरा, कोरापणा, जिवती व बल्हारशाह.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलम व हिंदी या भाषादेखिल प्रचलीत आहेत.

महत्वाचे उद्योग- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प

संदर्भ

चंद्रपूर एन.आय.सी