"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
अत्र्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके जोडली. |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. |
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. |
||
===नाटके=== |
|||
*[[साष्टांग नमस्कार]] |
|||
*[[पराचा कावळा]] |
|||
*[[गुरुदक्षिणा]] |
|||
*[[वीरवचन]] |
|||
*[[एकच प्याला]] |
|||
*[[लग्नाची बेडी]] |
|||
*[[कवडीचुंबक]] |
|||
*[[उद्याचा संसार]] |
|||
*[[भ्रमाचा भोपळा]] |
|||
*[[तो मी नव्हेच]] |
|||
*[[मोरूची मावशी]] |
|||
*[[घराबाहेर]] |
|||
*[[पाणिग्रहण]] |
|||
*[[जग काय म्हणेल?]] |
|||
*[[डॉक्टर लागू]] |
|||
===काव्य=== |
|||
*[[झेंडूची फुले]] |
|||
*[[गीतगंगा]] |
|||
===कथासंग्रह=== |
|||
*[[कशी आहे गम्मत]] |
|||
*[[कावळ्यांची शाळा]] |
|||
*[[बत्ताशी आणि इतर कथा]] |
|||
*[[अशा गोष्टी अशा गंमती]] |
|||
*[[फुले आणि मुले]] |
|||
===आत्मचरित्र=== |
|||
*[[कर्हेचे पाणी]] - खंड एक ते पाच |
|||
===कादंबरी=== |
|||
*[[चांगुणा]] |
|||
*[[मोहित्यांचा शाप]] |
|||
===इतर=== |
|||
*[[अध्यापक अत्रे]] |
|||
*[[वस्त्रहरण]] |
|||
*[[समाधीवरील अश्रू]] |
|||
*[[दलितांचे बाबा]] |
|||
*[[विनोद गाथा]] |
|||
*[[आषाढस्य प्रथम दिवसे]] |
|||
*[[महापूर]] |
|||
*[[चित्रकथा भाग-१]] |
|||
*[[चित्रकथा भाग-२]] |
|||
<!--*[[आठवणीतले अत्रे]] - या पुस्तकाबद्दल खात्री नाही. --> |
|||
*[[इतका लहान एवढा महान]] |
|||
*[[विनोबा]] |
|||
*[[मी कसा झालो?]] |
|||
*[[दूर्वा आणि फुले]] |
|||
*[[संत आणि साहित्य]] |
|||
*[[सूर्यास्त]] |
|||
*[[क्रांतिकारकांचे कुलपुरुष]] |
|||
*[[महाराष्ट्र कालचा आणि आजचा]] |
|||
<!--*[[आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते]] - या पुस्तकाबद्दल खात्री नाही.--> |
|||
*[[सिंहगर्जना]] |
|||
*[[हंशा आणि टाळ्या]] |
|||
*[[मुद्दे आणि गुद्दे]] |
|||
*[[केल्याने देशाटन]] |
|||
*[[हुंदके]] |
|||
*[[सुभाष कथा]] |
|||
*[[मराठी माणसे, मराठी मने]] |
*[[मराठी माणसे, मराठी मने]] |
||
२०:२४, ५ जुलै २०१० ची आवृत्ती
प्रल्हाद केशव अत्रे | |
---|---|
जन्म नाव | प्रल्हाद केशव अत्रे |
जन्म |
ऑगस्ट १३, १८९८ सासवड, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
जून १३, १९६९ परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र |
प्रसिद्ध साहित्यकृती | डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी (आत्मचरित्र) |
अपत्ये | शिरीष पै, मीना देशपांडे |
प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, १८९८ - जून १३, १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणत़ज्ज्ञ, राजकारणी, वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
कारकीर्द
पत्रकारीता
१९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ 'रत्नाकर' व १९२९ साली 'मनोरमा' ही मासिके सुरू केली. पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
चित्रपट
१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
पुस्तके
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
नाटके
- साष्टांग नमस्कार
- पराचा कावळा
- गुरुदक्षिणा
- वीरवचन
- एकच प्याला
- लग्नाची बेडी
- कवडीचुंबक
- उद्याचा संसार
- भ्रमाचा भोपळा
- तो मी नव्हेच
- मोरूची मावशी
- घराबाहेर
- पाणिग्रहण
- जग काय म्हणेल?
- डॉक्टर लागू
काव्य
कथासंग्रह
आत्मचरित्र
- कर्हेचे पाणी - खंड एक ते पाच
कादंबरी
इतर
- अध्यापक अत्रे
- वस्त्रहरण
- समाधीवरील अश्रू
- दलितांचे बाबा
- विनोद गाथा
- आषाढस्य प्रथम दिवसे
- महापूर
- चित्रकथा भाग-१
- चित्रकथा भाग-२
- इतका लहान एवढा महान
- विनोबा
- मी कसा झालो?
- दूर्वा आणि फुले
- संत आणि साहित्य
- सूर्यास्त
- क्रांतिकारकांचे कुलपुरुष
- महाराष्ट्र कालचा आणि आजचा
- सिंहगर्जना
- हंशा आणि टाळ्या
- मुद्दे आणि गुद्दे
- केल्याने देशाटन
- हुंदके
- सुभाष कथा
- मराठी माणसे, मराठी मने