"वि.वा. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
* हिमरेषा |
* हिमरेषा |
||
* छंदोमयी |
* छंदोमयी |
||
*स्वगत |
|||
*वादळ वेल |
|||
*मेघदूत |
|||
*रसयात्रा (निवडक कविता) |
|||
===निबंध संग्रह=== |
===निबंध संग्रह=== |
||
*[[आहे आणि नाही]] - लघुनिबंध संग्रह |
*[[आहे आणि नाही]] - लघुनिबंध संग्रह |
||
*प्रतिसाद |
|||
===नाटक=== |
===नाटक=== |
||
*दूरचे दिवे |
|||
*दिवाणी दावा |
|||
*आमचं नाव बाबुराव |
|||
*वैजयंती |
|||
*नाटक बसते आहे |
|||
*बेकेट |
|||
*आनंद |
|||
*राजमुकुट |
|||
*देवाचे घर |
|||
*एक होती वाघीण |
|||
*मुख्यमंत्री |
|||
*वीज म्हणाली धरतीला |
|||
*ऑथेल्लो |
|||
*विदूषक |
|||
*जेथे चंद्र उगवत नाही |
|||
* दुसरा पेशवा |
* दुसरा पेशवा |
||
* कौंतेय |
* कौंतेय |
||
* ययाति |
* ययाति देवयानी |
||
* नटसम्राट |
* नटसम्राट |
||
===कथासंग्रह=== |
|||
*फुलवाली |
|||
*काही वृद्ध काही तरुण |
|||
*सतारीचे बोल |
|||
*अपॉईंटमेंट |
|||
*बारा निवडक कथा |
|||
===कादंबरी=== |
|||
*वैष्णव |
|||
*जान्हवी |
|||
*कल्पनेच्या तीरावर |
|||
===आठवणीपर=== |
|||
*वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे) |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
१७:४७, १ जुलै २०१० ची आवृत्ती
या लेखाच्या निःपक्षपाती दृष्टिकोनाबद्दल विवाद आहे. कृपया तशी परिस्थिती निर्माण होईपर्यंत, हा संदेश हटवू नका. |
विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक आहेत. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले आहे. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.
जीवन
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज आदी प्रवर्तक कवींच्या परंपरेचा वारसा चालवून, पुढे स्वत:चे अस्तित्व व श्रेष्ठत्व सिद्ध करून एक स्वतंत्र काव्य-प्रवाह निर्माण करणारे कवी! एक श्रेष्ठ कवी म्हणून कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर जेवढे लोकप्रिय होते, तेवढेच ते नाटककार म्हणूनही लोकप्रिय होते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळून त्या सार्या प्रांतांत आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे एक उच्च प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज होत. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु त्यांचे काका -वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिवाडकर असे झाले. पुण्यामध्ये जन्म झालेला असला, तरी त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. बी.ए. झाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. नंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. सामाजिक अन्याय व विषमता यांवर त्यांच्या लेखणीने कठोर प्रहार केला. ‘साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे’, या मताचे ते पुरस्कर्ते होते आणि ते त्यांनी आपल्या कृतीतून व लेखनातून वारंवार प्रकट केले. १९३२ साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.
कारकीर्द
पुस्तके
कविता संग्रह
- जीवन लहरी
- विशाखा
- किनारा
- मराठी माती
- हिमरेषा
- छंदोमयी
- स्वगत
- वादळ वेल
- मेघदूत
- रसयात्रा (निवडक कविता)
निबंध संग्रह
- आहे आणि नाही - लघुनिबंध संग्रह
- प्रतिसाद
नाटक
- दूरचे दिवे
- दिवाणी दावा
- आमचं नाव बाबुराव
- वैजयंती
- नाटक बसते आहे
- बेकेट
- आनंद
- राजमुकुट
- देवाचे घर
- एक होती वाघीण
- मुख्यमंत्री
- वीज म्हणाली धरतीला
- ऑथेल्लो
- विदूषक
- जेथे चंद्र उगवत नाही
- दुसरा पेशवा
- कौंतेय
- ययाति देवयानी
- नटसम्राट
कथासंग्रह
- फुलवाली
- काही वृद्ध काही तरुण
- सतारीचे बोल
- अपॉईंटमेंट
- बारा निवडक कथा
कादंबरी
- वैष्णव
- जान्हवी
- कल्पनेच्या तीरावर
आठवणीपर
- वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
पुरस्कार
त्यांना विशाखा कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बाह्यदुवा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |