"भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: {| class="wikitable" |- ! {{fontcolor|green|'''नाव'''}} ! {{fontcolor|green|'''कार्यकाळ'''}} ! {{fontcolor|green|'''विशेष बाब'''}} |- | ... |
Deepnarsay (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
| रिझर्व्ह बँकेच्या नोटांवर स्वाक्षरी करणारे पहिले अधिकारी |
| रिझर्व्ह बँकेच्या नोटांवर स्वाक्षरी करणारे पहिले अधिकारी |
||
|- |
|- |
||
| सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख |
| [[चिंतामण द्वारकानाथ देशमुख|सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख]] |
||
| ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ |
| ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ |
||
| रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर |
| रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर |
११:००, ३१ जानेवारी २०१० ची आवृत्ती
नाव | कार्यकाळ | विशेष बाब |
---|---|---|
सर ओस्बॉर्न स्मिथ | ०१-०४-१९३५ ते ३०-०६-१९३७ | रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर एकाही नोटवर स्वाक्षरी नाही |
सर जेम्स ब्रेड टेलर | ०१-०७-१९३७ ते १७-०२-१९४३ | रिझर्व्ह बँकेच्या नोटांवर स्वाक्षरी करणारे पहिले अधिकारी |
सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख | ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ | रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर |
सर बेनेगल रामा राउ | ०१-०७-१९४९ ते १४-०१-१९५७ | गव्हर्नर पदावर सगळ्यात जास्त काळ कार्यरत |
के. जी. आंबेगावकर | १४-०१-१९५७ ते २८-०२-१९५७ | रिझर्व्ह बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत, कार्यकाळ ४५ दिवस एकाही नोटवर स्वाक्षरी नाही |
एच. व्ही. आर. अय्यंगार | ०१-०३-१९५७ ते २८-०२-१९६२ | यांच्या काळात नाण्यांची दशमान पद्धत सुरू झाली |
पी. सी. भट्टाचार्य | ०१-०३-१९६२ ते ३०-०६-१९६७ | यांच्या काळात ऍग्रीकल्चरल रिफायनान्स कॉर्पोरेशन (१९६३),
आय. डी. बी. आय (१९६४), यु. टी. आय. (१९६४) ची स्थापना झाली |
एल. के. झा | ०१-०७-१९६७ ते ३०-०५-१९७० | म. गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त
रु. २/-, रु. ५/-, रु. १०/- आणि रु. १००/- च्या नोटा निघाल्या |
भास्कर एन. आडारकर | ०४-०५-१९७० ते १५-०६-१९७० | रिझर्व्ह बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत, कार्यकाळ ४२ दिवस केवळ म. गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त निघालेल्या नोटांवरच स्वाक्षरी आहे |
एस. जगन्नाथन | १६-०६-१९७० ते १९-०५-१९७५ | आधी वर्ल्ड बँकेचे डायरेक्टर, नंतर आ. एम. एफ. चे डायरेक्टर |
एन. सी. सेन गुप्ता | १९-०५-१९७५ ते १९-०८-१९७५ | रिझर्व्ह बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत |
के. आर. पुरी | २०-०८-१९७५ ते ०२-०५-१९७७ | आधी एल. आय. सी. चे चेअरमन आणि एम. डी. होते |
एम. नरसिंहम् | ०२-०५-१९७७ ते ३०-११-१९७७ | पहिले आणि एकमेव पदोन्नतीने गव्हर्नर म्हणून नेमले गेले |
डॉ. आय. जी. पटेल | ०१-१२-१९७७ ते १५-०९-१९८२ | रु. १,०००/-, रु. ५,०००/- आणि रु. १०,०००/- च्या चलनातील नोटा बंद झाल्या |
डॉ. मनमोहनसिंग | १६-०९-१९८२ ते १४-०१-१९८५ | वित्त सचिव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थ खात्याचे मंत्री आणि
देशाचे पंतप्रधान अशा पदांवर काम करणारे गव्हर्नर |
अमिताव घोष | १५-०१-१९८५ ते ०४-०२-१९८५ | सगळ्यात कमी कालावधीसाठी गव्हर्नर,
कार्यकाळ २० दिवस |
रा. ना. मल्होत्रा | ०४-०२-१९८५ ते २२-१२-१९९० | रु. ५००/- च्या नोटा निघाल्या |
एस. व्यंकीटरमणन | २२-१२-१९९० ते २२-१२-१९९२ | रुपयाचे अवमूल्य झाले |
डॉ. सी. रंगराजन | २२-१२-१९९२ ते २१-१२-१९९७ | गव्हर्नर पदाच्या कार्यकाळानंतर आंध्र प्रदेश आणि ओरिसा
राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले |
डॉ. बिमल जालान | २२-११-१९९७ ते ०६-०९-२००३ | मुक्त अर्थ व्यवस्थेला वेग आला |
डॉ. वाय. वेणुगोपाल रेड्डी | ०६-०९-२००३ ते ०५-०९-२००८ | लेखक म्हणूनही प्रसिद्ध |
डॉ. डी. सुब्बाराव | ०६-०९-२००८ पासून गव्हर्नर
पदावर कार्यरत |