"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
विष्णू रामचंद्र पाटील ,मानपाडा, ठाणे
या{{विस्तार}}
{{महाभारत}}
{{महाभारत}}


[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
पितामह भिष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला·
पितामह भिष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला·शिखंडी हा तृतीयपंथी व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते·महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही· श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारुन पितामह भिष्म यांना रणभूमीत शरपंजरी पाडले· या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली·

११:०९, २५ डिसेंबर २००८ ची आवृत्ती

विष्णू रामचंद्र पाटील ,मानपाडा, ठाणे
        पितामह भिष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला·शिखंडी हा तृतीयपंथी व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते·महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही· श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारुन पितामह भिष्म यांना रणभूमीत शरपंजरी पाडले· या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली·