"बीरेंद्रकुमार भट्टाचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४४: ओळ ४४:
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:असमिया साहित्यिक]]
[[वर्ग:आसामी साहित्यिक]]

१५:३१, ६ जुलै २०२२ ची आवृत्ती

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
जन्म नाव बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
जन्म १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४
मृत्यू ६ ऑगस्ट, इ.स. १९९७
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य (जन्म - १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४ मृत्यू - ६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे साहित्यिक होते.

कार्यकाल

इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे उपसंपादक म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले.

पुरस्कार आणि सन्मान