"यशवंतराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: Manual revert मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
. खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[चित्र:Yashwant Rao Holkar I.jpg|इवलेसे|यशवंतराव होळकर प्रथम]] |
[[चित्र:Yashwant Rao Holkar I.jpg|इवलेसे|यशवंतराव होळकर प्रथम]] |
||
{{इतिहासलेखन}} |
{{इतिहासलेखन}} |
||
'''यशवंतराव होळकर (प्रथम)''' (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते |
'''चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम)''' (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते होळकर साम्राज्याचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राट झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूध्द सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राट अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदाारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. |
||
त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत. |
त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत. |
||
२२:५४, २२ मे २०२१ ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते होळकर साम्राज्याचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राट झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूध्द सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राट अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदाारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.
पुस्तक
- 'ॲड.विजयकुमार दुधभाते किल्लारीकर'
- 'झुंज', लेखक: ना सं इनामदार
- 'महाराजा यशवंतराव होळकर', लेखक : संजय सोनवणी
- 'श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर : मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर, लेखक : नरहर रघुनाथ फाटक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |