"यशवंतराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: Manual revert मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
.
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Yashwant Rao Holkar I.jpg|इवलेसे|यशवंतराव होळकर प्रथम]]
[[चित्र:Yashwant Rao Holkar I.jpg|इवलेसे|यशवंतराव होळकर प्रथम]]
{{इतिहासलेखन}}
{{इतिहासलेखन}}
'''यशवंतराव होळकर (प्रथम)''' (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर मराठा साम्राज्यतील संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
'''चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम)''' (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते होळकर साम्राज्याचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राट झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूध्द सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राट अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदाारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.
त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.



२२:५४, २२ मे २०२१ ची आवृत्ती


चित्र:Yashwant Rao Holkar I.jpg
यशवंतराव होळकर प्रथम

चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते होळकर साम्राज्याचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राट झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूध्द सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राट अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदाारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.

पुस्तक