"खेड तालुका (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ईतिहास खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
ईतिहास खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. |
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. |
||
खेड (राजगुरूनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा |
|||
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
०४:२९, १५ एप्रिल २०२१ ची आवृत्ती
राजगुरुनगर (खेड) | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील राजगुरुनगर (खेड) दर्शविणारे स्थान | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | खेड |
मुख्यालय | खेड |
प्रमुख शहरे/खेडी | राजगुरुनगर,चास,वाडा,कडधे, भीमाशंकर,चाकण,आळंदी, निमगाव, कडूस, पाईट,हेद्रुज,देवतोरणे, आंबोली, शिवे गडद |
लोकसभा मतदारसंघ | शिरूर |
विधानसभा मतदारसंघ | खेड-आळंदी |
आमदार | दिलीप दत्तात्रय मोहिते - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी |
खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
खेड (राजगुरूनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |