"परशुरामभाऊ पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
Misslinius (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''परशुरामभाऊ पटवर्धन''' हे [[जमखंडी]] संस्थानचे राजे होते. हे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळातील सरदार [[ |
'''परशुरामभाऊ पटवर्धन''' (१७४०-१७९९) हे [[जमखंडी]] संस्थानचे राजे होते. हे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळातील सरदार [[रामचंद्र हरी पटवर्धन|पटवर्धनांचे]] चिरंजीव असून ते दानशूर होते. त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] ''न्यू पूना कॉलेज''ला मोठी देणगी दिली. याचे स्मरण म्हणून ते महाविद्यालय ''सर परशुरामभाऊ कॉलेज'' ([[एस.पी. कॉलेज]]) म्हणून ओळखले जाते. |
||
==कारकीर्द== |
|||
हरभटांची साही मुले पेशव्यांच्या सेवेत रुजु झाली पण त्यातल्या तिघांचीच कारकीर्द नेत्रदिपक होती: विशेषकरुन गोविंदराव आणि रामचंद्रराव. रामचंद्र पटवर्धन उत्तरेकडील मोहीमेत निधन पावले त्यावेळी परशुरामचे वय अवघे ९ वर्षे होते. पण लहानपणापासूनच ते शस्त्र आणि शास्त्रविद्येत निष्णात होते. |
|||
१७७५ ते १७९९ हया काळात पेशव्यांचे प्रतिनिधी आणि नंतर सेनापती म्हणून १०० मोहिमांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेषकरुन [[इंग्रज-म्हैसूर युद्ध|इंग्रज-म्हैसूर युद्धांमध्ये]] ते मराठ्यांच्या बाजूने इंग्रजांसमवेत हैदर अली आणि टिपू सुलतानाविरुद्ध लढले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पेशव्यांकडून प्रथम तासगाव आणि नंतर जमखंडीची |
|||
जहागिर मिळाली. जमखंडीच्या जहागिरीचे रुपांतर पुढे संस्थानात झाले. ब्रिटीश सेनानि [[आर्थर वेलस्ली]] ह्याने परशुराम भाऊंविषयी 'सर्वात विश्वासू मराठा सरदार' असे कौतुकोद्गार काढले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|title=तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव|दुवा=https://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Start-the-historic-Rath-Yatra-of-the-Hour/|agency=पुढारी}}</ref> |
|||
==संदर्भ आणि नोंदी== |
|||
{{reflist}} |
|||
[[वर्ग:मराठी संस्थानिक]] |
[[वर्ग:मराठी संस्थानिक]] |
०२:१८, ९ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती
परशुरामभाऊ पटवर्धन (१७४०-१७९९) हे जमखंडी संस्थानचे राजे होते. हे पेशव्यांच्या काळातील सरदार पटवर्धनांचे चिरंजीव असून ते दानशूर होते. त्यांनी पुण्याच्या न्यू पूना कॉलेजला मोठी देणगी दिली. याचे स्मरण म्हणून ते महाविद्यालय सर परशुरामभाऊ कॉलेज (एस.पी. कॉलेज) म्हणून ओळखले जाते.
कारकीर्द
हरभटांची साही मुले पेशव्यांच्या सेवेत रुजु झाली पण त्यातल्या तिघांचीच कारकीर्द नेत्रदिपक होती: विशेषकरुन गोविंदराव आणि रामचंद्रराव. रामचंद्र पटवर्धन उत्तरेकडील मोहीमेत निधन पावले त्यावेळी परशुरामचे वय अवघे ९ वर्षे होते. पण लहानपणापासूनच ते शस्त्र आणि शास्त्रविद्येत निष्णात होते. १७७५ ते १७९९ हया काळात पेशव्यांचे प्रतिनिधी आणि नंतर सेनापती म्हणून १०० मोहिमांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेषकरुन इंग्रज-म्हैसूर युद्धांमध्ये ते मराठ्यांच्या बाजूने इंग्रजांसमवेत हैदर अली आणि टिपू सुलतानाविरुद्ध लढले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पेशव्यांकडून प्रथम तासगाव आणि नंतर जमखंडीची जहागिर मिळाली. जमखंडीच्या जहागिरीचे रुपांतर पुढे संस्थानात झाले. ब्रिटीश सेनानि आर्थर वेलस्ली ह्याने परशुराम भाऊंविषयी 'सर्वात विश्वासू मराठा सरदार' असे कौतुकोद्गार काढले आहेत.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव". पुढारी.