"गोविंद हरी पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Misslinius (चर्चा | योगदान) मूळ् मजकूर् |
Misslinius (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
गोविंद हरी पटवर्धन हे [[पेशवा|पेशवेकालिन]] सरदार होते. |
गोविंद हरी पटवर्धन हे [[पेशवा|पेशवेकालिन]] सरदार होते. |
||
पटवर्धन घराण्याचे मुळ पुरुष [[ |
पटवर्धन घराण्याचे मुळ पुरुष [[हरभट पटवर्धन | हरी पटवर्धन]] ह्यांच्या ६ अपत्यांपैकी गोविंदराव हे एक होते. पेशव्यांनी श्रीरंगपट्टणम् च्या [[हैदर अली]]विरुद्ध केलेल्या स्वारीत गोविंदरावांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याबद्दल थोरल्या [[माधवराव पेशवा|माधवराव पेशव्यांनी]] त्यांना इ.स. १७६१ मध्ये मिरजेची जहागिर बहाल केली.<ref>{{स्रोत बातमी|title=मिरज संस्थान|दुवा=https://www.loksatta.com/sampadkiya-news/miraj-presidency-1138671/|agency=लोकसत्ता}}</ref> मराठा साम्राज्याची सीमा तुंगभद्रेपर्यंत वाढवण्यात गोविंदरावांनी केलेल्या पराक्रमाचा मोलाचा वाटा होता. |
||
०१:५४, ८ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती
गोविंद हरी पटवर्धन हे पेशवेकालिन सरदार होते.
पटवर्धन घराण्याचे मुळ पुरुष हरी पटवर्धन ह्यांच्या ६ अपत्यांपैकी गोविंदराव हे एक होते. पेशव्यांनी श्रीरंगपट्टणम् च्या हैदर अलीविरुद्ध केलेल्या स्वारीत गोविंदरावांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याबद्दल थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना इ.स. १७६१ मध्ये मिरजेची जहागिर बहाल केली.[१] मराठा साम्राज्याची सीमा तुंगभद्रेपर्यंत वाढवण्यात गोविंदरावांनी केलेल्या पराक्रमाचा मोलाचा वाटा होता.
संदर्भ
- ^ "मिरज संस्थान". लोकसत्ता.