"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
संदर्भ
ओळ ४: ओळ ४:
[[चित्र:Halkand.JPG|thumb| हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.]]
[[चित्र:Halkand.JPG|thumb| हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.]]


'''हळद''' या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच [[लोणचे]] तयार करतात.<ref name=> {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html| शीर्षक = हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक | लेखक = | प्रकाशक = अ‍ॅग्रीप्लाझा | दिनांक = २०जूलै२०१२ | ॲयक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref> हळदीचा वापर खाद्यपदार्थाला [[रंग]] व [[चव]] आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही [[जंतुनाशक]] आहे<ref name=>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref>. ही वनस्पती बारमाही आहे हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावले कि रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाचा वेळी वर, वधूला हळद लावतात.हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते.
'''हळद''' या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच [[लोणचे]] तयार करतात.<ref> {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html| शीर्षक = हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक | लेखक = | प्रकाशक = अ‍ॅग्रीप्लाझा | दिनांक = २०जूलै२०१२ | अॅक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref> हळदीचा वापर खाद्यपदार्थाला [[रंग]] व [[चव]] आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही [[जंतुनाशक]] आहे<ref name=>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref>. ही वनस्पती बारमाही आहे हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावले कि रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाचा वेळी वर, वधूला हळद लावतात.हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते.
==हळद लागवड==
==हळद लागवड==
सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो हे वास्‍तवात घडले आहे. लुपिन फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्‍वा लाख रुपयाची उलाढाल केली आहे. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आता तब्‍बल 23 हेक्‍टरवर हळद लागवडीचे पीक यशस्‍वीरित्‍या घेतले असून या माध्‍यमातून जिल्‍ह्यात सुमारे 25 लाख रुपयाची जिल्‍ह्याच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नात भर पडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो हे वास्‍तवात घडले आहे. लुपिन फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्‍वा लाख रुपयाची उलाढाल केली आहे. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आता तब्‍बल 23 हेक्‍टरवर हळद लागवडीचे पीक यशस्‍वीरित्‍या घेतले असून या माध्‍यमातून जिल्‍ह्यात सुमारे 25 लाख रुपयाची जिल्‍ह्याच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नात भर पडणार आहे.

१९:४७, २६ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

रोजच्या वापरातली हळद-ही हळकुंड कुटुन तयार करतात.
ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.
हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.

हळद या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात.[१] हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंगचव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे[२]. ही वनस्पती बारमाही आहे हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावले कि रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाचा वेळी वर, वधूला हळद लावतात.हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते.

हळद लागवड

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो हे वास्‍तवात घडले आहे. लुपिन फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्‍वा लाख रुपयाची उलाढाल केली आहे. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आता तब्‍बल 23 हेक्‍टरवर हळद लागवडीचे पीक यशस्‍वीरित्‍या घेतले असून या माध्‍यमातून जिल्‍ह्यात सुमारे 25 लाख रुपयाची जिल्‍ह्याच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नात भर पडणार आहे.

संदर्भ

  1. ^ http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html. १८/२/२०१३ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ अशोक मेहता. http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ. १८/२/२०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे