"बद्रीनारायण बारवाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे.टंकन.
दुवे. टंकन
ओळ २: ओळ २:
'''डॉ.बद्रीनारायण बारवाले''' यांचा जन्म [[वाशिम जिल्हा|वाशिम]] जिल्ह्यात झाला.त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी [[जालना]] येथे संशोधन केले .त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. हा शोध भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. [[कापूस]] या पिकापासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरुवात झाली. त्यांनी महिको (mahico) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाचे वाण उपलब्ध करून दिले. आज Mahico ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रासह]] [[तमिळनाडू|तामिळनाडू]], [[आंध्र प्रदेश]], इ. राज्यात तसेच संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=सकाळ चालू घडामोडी|last=|first=|publisher=सकाळ पब्लिकेशन|year=२०१७|isbn=|location=|pages=}}</ref>
'''डॉ.बद्रीनारायण बारवाले''' यांचा जन्म [[वाशिम जिल्हा|वाशिम]] जिल्ह्यात झाला.त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी [[जालना]] येथे संशोधन केले .त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. हा शोध भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. [[कापूस]] या पिकापासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरुवात झाली. त्यांनी महिको (mahico) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाचे वाण उपलब्ध करून दिले. आज Mahico ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रासह]] [[तमिळनाडू|तामिळनाडू]], [[आंध्र प्रदेश]], इ. राज्यात तसेच संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=सकाळ चालू घडामोडी|last=|first=|publisher=सकाळ पब्लिकेशन|year=२०१७|isbn=|location=|pages=}}</ref>


त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांच भरीव योगदान आहे.जालना 1980 मध्ये औरंगाबाद जिल्हा मधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढं सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायन बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे. सर्व कामाची दखल म्हणून भारत सरकारने 2001 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांचे भरीव योगदान आहे.[[जालना]] 1980 मध्ये [[औरंगाबाद]] जिल्हयामधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढया सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे. सर्व कामाची दखल म्हणून भारत सरकारने 2001 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

०९:४९, २६ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती

B.R. Barwale (es); বি.আর. বারওয়ালে (bn); B.R. Barwale (fr); B.R. Barwale (ast); ബി. ആർ. ബാർവാലെ (ml); B.R. Barwale (nl); B.R. Barwale (ca); डॉ. बद्रीनारायण बारवाले (mr); B.R. Barwale (ga); B.R. Barwale (sl); B.R. Barwale (sq); B.R. Barwale (en); B·R·巴尔瓦莱 (zh); बद्रीनारायण रामूलाल बारवाले (hi) भारतीय बियाणे उद्योगाचे पितामह (mr); Indiaas agrariër (nl); Indian farmer (1931–2017) (en); فلاح هندي (ar); agricultor indiu (1931–2017) (ast); India pukpari so ŋun nyɛ doo (dag) Badrinarayan Ramulal Barwale (en)
डॉ. बद्रीनारायण बारवाले 
भारतीय बियाणे उद्योगाचे पितामह
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९३१
हिंगोली
मृत्यू तारीखइ.स. २०१७
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डॉ.बद्रीनारायण बारवाले यांचा जन्म वाशिम जिल्ह्यात झाला.त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी जालना येथे संशोधन केले .त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. हा शोध भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. कापूस या पिकापासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरुवात झाली. त्यांनी महिको (mahico) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाचे वाण उपलब्ध करून दिले. आज Mahico ही महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, इ. राज्यात तसेच संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.[१]

त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांचे भरीव योगदान आहे.जालना 1980 मध्ये औरंगाबाद जिल्हयामधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढया सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे. सर्व कामाची दखल म्हणून भारत सरकारने 2001 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

संदर्भ

  1. ^ सकाळ चालू घडामोडी. सकाळ पब्लिकेशन. २०१७.