"बद्रीनारायण बारवाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) छो V.narsikar ने लेख डॉ. बद्रीनारायन बारवाले वरुन डॉ. बद्रीनारायण बारवाले ला हलविला: शीर्षकात टंकनदोष |
दुवे जोडले. टंकन दोष सुधारले. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिडाटा माहितीचौकट}} |
{{विकिडाटा माहितीचौकट}} |
||
'''डॉ. |
'''डॉ.बद्रीनारायण बारवाले''' यांचा जन्म [[वाशिम जिल्हा|वाशिम]] जिल्ह्यात झाला.त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी जालना येथे संशोधन केले .त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. जो की भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. कापूस या पिकपासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरवात जाहली .त्यानंतर त्यांनी जालन्यामध्ये महिको (mahico) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱयांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाची वाण उपलब्ध करून दिली. आज Mahico ही महाराष्ट्र सह तम्मुइलनाडू आंध्र प्रदेश, ई. राज्यात तथा संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=सकाळ चालू घडामोडी|last=|first=|publisher=सकाळ पब्लिकेशन|year=२०१७|isbn=|location=|pages=}}</ref> |
||
त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांच भरीव योगदान आहे.जालना 1980 मध्ये औरंगाबाद जिल्हा मधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढं सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायन बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे. सर्व कामाची दखल म्हणून भारत सरकारने 2001 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
०९:४४, २६ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती
भारतीय बियाणे उद्योगाचे पितामह | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९३१ हिंगोली | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. २०१७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
डॉ.बद्रीनारायण बारवाले यांचा जन्म वाशिम जिल्ह्यात झाला.त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी जालना येथे संशोधन केले .त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. जो की भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. कापूस या पिकपासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरवात जाहली .त्यानंतर त्यांनी जालन्यामध्ये महिको (mahico) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱयांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाची वाण उपलब्ध करून दिली. आज Mahico ही महाराष्ट्र सह तम्मुइलनाडू आंध्र प्रदेश, ई. राज्यात तथा संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.[१]
त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांच भरीव योगदान आहे.जालना 1980 मध्ये औरंगाबाद जिल्हा मधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढं सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायन बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे. सर्व कामाची दखल म्हणून भारत सरकारने 2001 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
संदर्भ
- ^ सकाळ चालू घडामोडी. सकाळ पब्लिकेशन. २०१७.