"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
भाषांतर जोडले. |
साचा बदलला. भर घातली. |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
| मृत्युस्थान = [[लाहोर]], पंजाब, ब्रिटिश भारत |
| मृत्युस्थान = [[लाहोर]], पंजाब, ब्रिटिश भारत |
||
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]] |
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]] |
||
| संघटना = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|अखिल भारतीय काँग्रेस]], [[हिंदू महासभा]] |
| संघटना = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|अखिल भारतीय काँग्रेस]], [[हिंदू महासभा]],[[आर्य समाज]] |
||
| पत्रकारिता लेखन = |
| पत्रकारिता लेखन = |
||
| पुरस्कार = |
| पुरस्कार = |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
| प्रभाव = |
| प्रभाव = |
||
| प्रभावित = |
| प्रभावित = |
||
| वडील नाव = |
| वडील नाव = मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल |
||
| आई नाव = |
| आई नाव = गुलाबदेवी अग्रवाल |
||
| पत्नी नाव = |
| पत्नी नाव = राधादेवी अग्रवाल |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
| स्वाक्षरी चित्र = |
| स्वाक्षरी चित्र = |
||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
{{निर्माणाधीन}} |
|||
{{काम चालू}} |
|||
'''लाला लजपत राय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) ([[जानेवारी २८]], [[इ.स. १८३६]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९२८]]) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. |
'''लाला लजपत राय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) ([[जानेवारी २८]], [[इ.स. १८३६]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९२८]]) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. |
१६:०३, ११ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लाला लजपत राय | |
---|---|
जन्म: | जानेवारी २८,इ.स. १८३६ धुडीके, पंजाब, ब्रिटिश भारत |
मृत्यू: | नोव्हेंबर १७, इ.स. १९२९ लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अखिल भारतीय काँग्रेस, हिंदू महासभा,आर्य समाज |
धर्म: | हिंदू |
वडील: | मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल |
आई: | गुलाबदेवी अग्रवाल |
पत्नी: | राधादेवी अग्रवाल |
हे पान निर्माणाधीन आहे हा एक नवीन विकिपीडिया लेख आहे, जो निरंतर संपादनांनी निर्माण केल्या जात आहे.जर आपणास या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका असेल, किंवा इतर काही शंका असतील तर कृपया या लेखाचे चर्चा पानावर अथवा या पानाचे निर्माणकाशी त्याबद्दल आधी चर्चा करा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या निर्माणकाची अशी विनंती आहे की या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये. तसेच, विकासाच्या पायऱ्यांवर असलेल्या या लेखास वगळण्यास नामांकित करू नये. धन्यवाद.
|
लाला लजपत राय (पंजाबी: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) (जानेवारी २८, इ.स. १८३६ - नोव्हेंबर १७, इ.स. १९२८) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.
लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणत.
सुरुवातीचे जीवन
लाला लजपतराय राय यांचे वडील मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८७७ मध्ये लाला लजपत रायांचा विवाह राधा देवींशी झाला.
१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
सुरुवातीच्या आयुष्यात राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंस राज आणि पंडित गुरु दत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४ मध्ये त्यांच्या वडलांची बदली रोहटक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून राय सुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर हिस्सारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह राय हिस्सारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची हिस्सार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य सामाजी पंडित मुरारी लाल, शेठ छाजू राम जाट आणि देव राज संधीर यांच्याबरोबर आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. कॉंग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.