"पानशेत धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
शब्द बदल |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Panshet Dam.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
[[चित्र:Panshet Dam.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
||
'''पानशेत धरण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[आंबी नदी]]वरील धरण आहे. हे धरण [[पुणे|पुण्यापासून]] [[आग्नेय दिशा| |
'''पानशेत धरण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[आंबी नदी]]वरील धरण आहे. हे धरण [[पुणे|पुण्यापासून]] [[आग्नेय दिशा|आग्नेयेला]] अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला '''तानाजीसागर''' असे नाव देण्यात आले आहे. |
||
== पानशेत पूर == |
== पानशेत पूर == |
१४:२६, २४ मे २०१८ ची आवृत्ती
पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.
पानशेत पूर
१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भाप्रवेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
पानशेत पूरग्रस्तांची कहाणी
पानशेत पुरामुळे अफाट नुकसान झाले शनिवार पेठेत राहणार्या अनेक विद्वानांची पुस्तके आणि हस्तलिखिते वाहून गेली. लोक नदीपासून दूर दूर रहायला गेले आणि संपूर्ण पुण्याचा नकाशाच बदलून गेला. पानशेत पूरग्रस्त समितीने बरीच माहिती जमा करून आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन ‘पानशेत पूरग्रस्तांची कहाणी’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |