"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत.
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.<ref>[http://www.loksatta.com/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६]{{मृत दुवा}}</ref><br />
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.<ref>[http://www.loksatta.com/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६]{{मृत दुवा}}</ref><br />
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे.पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या.कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या.फुलांची ओंजळ ची दुसरी आवृत्ती सप्टेंबर१९४७ मध्ये प्रसिद्ध झाली .पण ती प्रसिद्ध झालेली पाहण्याचे भाग्य बी यांना लाभले नाही.
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे.पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या.कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या.फुलांची ओंजळ ची दुसरी आवृत्ती सप्टेंबर१९४७ मध्ये प्रसिद्ध झाली .पण ती प्रसिद्ध झालेली पाहण्याचे भाग्य बी यांना लाभले नाही.१६ ऑगस्ट१९४७ रोजी हे पकले पण गळून पडले .शित काव्यसंग्रह


== प्रकाशित काव्यसंग्रह ==
== प्रकाशित काव्यसंग्रह ==

१३:११, १० जून २०१७ ची आवृत्ती

नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी (जून १, १८७२ - ऑगस्ट १६, १९४७) हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.[१]
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या.कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या.फुलांची ओंजळ ची दुसरी आवृत्ती सप्टेंबर१९४७ मध्ये प्रसिद्ध झाली .पण ती प्रसिद्ध झालेली पाहण्याचे भाग्य बी यांना लाभले नाही.१६ ऑगस्ट१९४७ रोजी हे पकले पण गळून पडले .शित काव्यसंग्रह

प्रकाशित काव्यसंग्रह

  • फुलांची ओंजळ (१९३४)

प्रसिद्ध कविता

  • चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..)
  • माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...)
  • दीपज्योतीस
  • बंडवाला

संदर्भ

बाह्य दुवे