"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४१: | ओळ ४१: | ||
}} |
}} |
||
'''गजानन वाटवे''' ([[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[गायक]], [[संगीतकार]] होते. पुण्याच्या चौकाचौकातून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा प्रसार केला. |
'''गजानन वाटवे''' ([[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[गायक]], [[संगीतकार]] होते. पुण्याच्या चौकाचौकातून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खर्या अर्थाने प्रसार केला. |
||
==गजानन वाटवे यांची गाजलेली गाणी== |
==गजानन वाटवे यांची गाजलेली गाणी== |
१४:००, १० जून २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गजानन वाटवे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | जून ८, १९१७ |
जन्म स्थान | महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | एप्रिल २, २००९ |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
अपत्ये | मिलिंद वाटवे (पुत्र), मंजिरी चुणेकर (कन्या) |
संगीत साधना | |
गायन प्रकार | मराठी भावगीत गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गजानन वाटवे (जून ८, १९१७ - एप्रिल २, २००९) हे मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकाचौकातून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खर्या अर्थाने प्रसार केला.
गजानन वाटवे यांची गाजलेली गाणी
- ऐकलात का हट्ट नवा
- कुणि कोडे माझे उकलिल
- कोणता मानू चंद्रमा
- गगनि उगवला सायंतारा
- गाउ त्यांना आरती
- गेला दर्यापार घरधनी
- घट तिचा रिकामा
- चंद्रावरती दोन गुलाब
- जा रे चंद्रा तुडवित
- जीव तुझा लोभला
- झुंजता रणभूवरी तू
- झुंजुमुंजु झालं चकाकलं
- ती पहा बापुजींची प्राण
- तो म्हणाला सांग ना
- तो सलीम राजपुत्र नर्तकी
- त्या गावी त्या तिथवर
- दारीच्या देवळीत जळो पणति
- दोन धृवांवर दोघे आपण
- नका मारु खडा
- नाखवा वल्हव वल्हव
- निरांजन पडले तबकात
- परिसा हो तुलसी-रामायण
- प्रीत तुझी माझी कुणाला
- फांद्यावरी बांधिले ग
- मस्त रात्र ही मस्त
- मालवल्या नभमंदिरातल्या
- मी निरांजनातील वात
- मोहुनिया तुजसंगे नयन
- मंदिरात आलो तुझ्या
- यमुनाकाठी ताजमहाल
- या धुंद चांदण्यात तू
- राधे तुझा सैल अंबाडा
- वारा फोफावला
- सारेच हे उमाळे आधीच
- साहु कसा वनवास
- सुरांनो जाऊ नका रे
- हळूहळू बोल कृष्णा
- हा नाद ओळखीचा ग
- हीच राघवा हीच
- हे रान चेहर्यांचे
संकीर्ण
- १९७१ साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
- ८ जून २०१६पासून सुरू होणार्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
- दरवर्षी भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ होते.
गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक
- इ.स. २०१० : अरुण दाते
- इ.स. २०११ : संकेत पुराणिक, रवींद्र कसबेकर, नकुल जोगदेव, प्रसाद जोशी, रोहन कामत, स्वप्नील परांजपे, ऋचा बोंद्रे आणि अश्विनी सराफ
- इ.स. २०१४ : सुजाता जोशी-अभ्यंकर (पुणॆ), अरुणा अनगळ (पुणे), नूपुरा निफाडकर (चिंचवड), अरविंद काडगावकर (पुणे) यांचा संघ