"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९: | ओळ ९: | ||
==विद्यापीठातली अध्यासने== |
==विद्यापीठातली अध्यासने== |
||
* कुसुमाग्रज अध्यासन : या अध्यासनातर्फे दरवर्षी कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार देण्यात येतात. २०१६ साली [[छिदवाडा]] येथील साहित्यिक डॉ. विष्णू खरे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांना श्रमसेवा पुरस्कार तर, नाशिकच्या हेमलता बिडकर यांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान झाला. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे. |
* कुसुमाग्रज अध्यासन : या अध्यासनातर्फे दरवर्षी [[कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार]], श्रमसेवा पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार देण्यात येतात. २०१६ साली [[छिदवाडा]] येथील साहित्यिक डॉ. विष्णू खरे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांना श्रमसेवा पुरस्कार तर, नाशिकच्या हेमलता बिडकर यांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान झाला. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२३:५८, ४ मे २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. डॉ. राजन वेलूकर हे उपकुलगुरू आहेत.(इ.स. २०१३).
हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, १ जुलै १९८९ रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपल्या कल्पक दृष्टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम तयार केले. अशा शिक्षणाच्या संधी या विद्यापीठामुळे उपलब्ध झाल्या आहेत.
देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाने २०११-१२ मध्ये एमए (मराठी)चा अभ्यासक्रम सुरू केला.
कृषिविद्या शाखा
विद्यापीठातली अध्यासने
- कुसुमाग्रज अध्यासन : या अध्यासनातर्फे दरवर्षी कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार देण्यात येतात. २०१६ साली छिदवाडा येथील साहित्यिक डॉ. विष्णू खरे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांना श्रमसेवा पुरस्कार तर, नाशिकच्या हेमलता बिडकर यांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान झाला. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.