"सिकंदर बख्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख सिकंदर बख्त (राजकारणी) वरुन सिकंदर बख्त ला हलविला
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सिकंदर बख्त''' (२४ ऑगस्ट १९१८ - २३ फेब्रुवारी २००४) हे [[भारत]] देशाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील एक राजकारणी व १९९६ साली अत्यंत अल्प काळाकरिता [[अटलबिहारी वाजपेयी]] ह्यांच्या सरकारमध्ये [[भारताचे परराष्ट्रमंत्री|परराष्ट्रमंत्री]] होते. १९७७ साली [[दिल्ली]]च्या [[चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)|चांदनी चौक]] लोकसभा मतदारसंघातून ते [[लोकसभा|लोकसभेवर]] तर १९९० साली [[मध्य प्रदेश]]मधून [[राज्यसभा|राज्यसभेवर]] निवडून आले.
{{विस्तार}}


इ.स. २००० साली त्यांना [[भारत सरकार]]ने [[पद्मविभूषण पुरस्कार]] दिला. २००२ ते मृत्यूपर्यंत त्यांनी [[केरळ]] राज्याच्या [[राज्यपाल]]पदाचा भार संभाळला.
[[वर्ग:भारतीय राजकारणी|बख्त, सिकंदर]]

[[वर्ग:रिकामी पाने]]
{{DEFAULTSORT:बख्त, सिकंदर}}
[[वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:केरळचे राज्यपाल]]

१५:१४, ३ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

सिकंदर बख्त (२४ ऑगस्ट १९१८ - २३ फेब्रुवारी २००४) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणी व १९९६ साली अत्यंत अल्प काळाकरिता अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. १९७७ साली दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर तर १९९० साली मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले.

इ.स. २००० साली त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला. २००२ ते मृत्यूपर्यंत त्यांनी केरळ राज्याच्या राज्यपालपदाचा भार संभाळला.