"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ( |
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]]:[[सातारा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७३]]) हे [[मराठी]] कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन]] व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते [[मुधोजी हायस्कूल, फलटण]] या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता [[फलटण]] मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अॅक्सेसदिनांक = २०११-०३-१७}}</ref> कवी गिरीश हे ''रविकिरण'' मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते. |
||
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या |
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या ''ख्रिस्तायन''ची प्रत संपादित केली. |
||
== लेखन == |
== लेखन == |
||
ओळ ४५: | ओळ ४५: | ||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
{{मराठी कवी}} |
{{मराठी कवी}} |
||
{{DEFAULTSORT: |
{{DEFAULTSORT:कानेटकर, शंकर केशव}} |
||
[[वर्ग:मराठी कवी]] |
[[वर्ग:मराठी कवी]] |
||
[[वर्ग:रविकिरण मंडळ]] |
[[वर्ग:रविकिरण मंडळ]] |
०९:११, ६ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
कवी गिरीश | |
---|---|
जन्म नाव | शंकर केशव कानेटकर |
टोपणनाव | गिरीश |
जन्म | ऑक्टोबर २८, इ.स. १८९३ |
मृत्यू | डिसेंबर ४, इ.स. १९७३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
अपत्ये | नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर |
शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, इ.स. १८९३:सातारा, महाराष्ट्र, भारत - डिसेंबर ४, इ.स. १९७३) हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.[१] कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.
लेखन
- कांचनगंगा (काव्यसंग्रह)
- चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
- फलभार (काव्यसंग्रह)
- बालगीत (काव्यसंग्रह)
- सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
- कवी यशवंत आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे ‘वीणाझंकार’ व ‘यशो-गौरी’ या नावांचे दोन कवितासंग्रह आहेत.[२]
- माधव ज्यूलियन यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.
संदर्भ
- ^ http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. २०११-०३-१७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ संजय वझरेकर (२८ ऑक्टोबर २०१३). नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.