"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
छो योग्य वर्ग नाव using AWB |
||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
[[वर्ग:भारतीय राजकारणी]] |
[[वर्ग:भारतीय राजकारणी]] |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती|प्रसाद,राजेंद्र,डॉ.]] |
||
[[वर्ग:भारतीय घटनासमितीचे सदस्य]] |
[[वर्ग:भारतीय घटनासमितीचे सदस्य]] |
||
[[वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते|प्रसाद,राजेंद्र,डॉ.]] |
[[वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते|प्रसाद,राजेंद्र,डॉ.]] |
१५:१४, १ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. राजेंद्र प्रसाद | |
चित्र:Rajendra Prasad closeup.jpg | |
भारताचे १ ले राष्ट्रपती
| |
---|---|
कार्यकाळ जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२ | |
पंतप्रधान | जवाहरलाल नेहरू |
उपराष्ट्रपती | सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२) |
मागील | पदनिर्मिती |
पुढील | सर्वपल्ली राधाकृष्णन |
जन्म | डिसेंबर ३, इ.स. १८८४ जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार) |
मृत्यू | फेब्रुवारी २८, इ.स. १९६३ पटना |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | राजवंशी देवी |
धर्म | हिंदू |
डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील: भारतीय गवर्नर जनरल चक्रवर्थी राजागोपालाचारी |
भारताचे राष्ट्रपती जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३, इ.स. १९६२ |
पुढील: सर्वपल्ली राधाकृष्णन |