"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q197736
छोNo edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३: ओळ ३:
| नाव = राजेंद्र प्रसाद
| नाव = राजेंद्र प्रसाद
| सन्मानवाचक प्रत्यय =
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Nehru bhulabhaidesai rajendraprasd aicc.png
| चित्र = Rajendra Prasad closeup.jpg
| चित्र आकारमान =
| चित्र आकारमान = 250 px
| लघुचित्र =
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक = राजेंद्र प्रसाद (डावीकडून द्वितीय)
| चित्र शीर्षक =
| क्रम=१ ले [[:वर्ग:भारतीय राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]]
| क्रम=[[भारत]]ाचे १ ले [[भारताचे राष्ट्रपती]]
| कार्यकाळ_आरंभ=[[जानेवारी २६]], [[इ.स. १९५०]]
| कार्यकाळ_आरंभ=[[जानेवारी २६]], [[इ.स. १९५०]]
| कार्यकाळ_समाप्ती=[[मे १३]] [[इ.स. १९६२]]
| कार्यकाळ_समाप्ती=[[मे १३]] [[इ.स. १९६२]]
| उपराष्ट्रपती=[[सर्वपल्ली राधाकृष्णन]] (१९५२-१९६२)
| उपराष्ट्रपती=[[सर्वपल्ली राधाकृष्णन]] (१९५२-१९६२)
| पंतप्रधान = [[जवाहरलाल नेहरू]]
| मागील=[[भारतीय गवर्नर जनरल चक्रवर्थी राजागोपालाचारी|चक्रवर्थी राजागोपालाचारी]]
| मागील=पदनिर्मिती
| पुढील=[[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
| पुढील=[[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
| जन्मदिनांक=[[डिसेंबर ३]], [[इ.स. १८८४]]
| जन्मदिनांक=[[डिसेंबर ३]], [[इ.स. १८८४]]
| जन्मस्थान=जेरादेई, [[बिहार]], [[भारत]]
| जन्मस्थान=जेरादेई, [[बंगाल प्रांत]], [[ब्रिटिश भारत]] (आजचा [[बिहार]])
| मृत्युदिनांक=[[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९६३]]
| मृत्युदिनांक=[[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९६३]]
| मृत्युस्थान=
| मृत्युस्थान=[[पटना]]
| पक्ष=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पक्ष=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पत्नी=राजवंशी देवी
| पत्नी=राजवंशी देवी
ओळ २२: ओळ २३:
| धर्म=[[हिंदू]]
| धर्म=[[हिंदू]]
|}}
|}}
'''डॉ. राजेंद्र प्रसाद''' (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत]] देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झालेले राजेंद्र प्रसाद [[बिहार]] भागामधील प्रमुख नेते होते. [[महात्मा गांधी]]ंचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन]]ादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.


{{कॉमन्स वर्ग|Rajendra Prasad|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}


{{क्रम
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:भारतीय राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]]
|यादी=[[भारताचे राष्ट्रपती]]
|पासून=[[जानेवारी २६]], [[इ.स. १९५०]]
|पासून=[[जानेवारी २६]], [[इ.स. १९५०]]
|पर्यंत=[[मे १३]], [[इ.स. १९६२]]
|पर्यंत=[[मे १३]], [[इ.स. १९६२]]

२०:३६, ३० सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

डॉ. राजेंद्र प्रसाद
चित्र:Rajendra Prasad closeup.jpg

कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील पदनिर्मिती
पुढील सर्वपल्ली राधाकृष्णन

जन्म डिसेंबर ३, इ.स. १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. १९६३
पटना
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी राजवंशी देवी
धर्म हिंदू

डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.

मागील:
भारतीय गवर्नर जनरल चक्रवर्थी राजागोपालाचारी
भारताचे राष्ट्रपती
जानेवारी २६, इ.स. १९५०मे १३, इ.स. १९६२
पुढील:
सर्वपल्ली राधाकृष्णन